नेदरलँडमध्ये कोरोनाविषयीच्या निर्बंधांच्या विरोधात नागरिकांचे हिंसक आंदोलन

नेदरलँडमध्ये कोरोनाविषयीच्या निर्बंधांच्या विरोधात नागरिकांचे हिंसक आंदोलन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

अशांना आता आयुष्यभर पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

न्यायाधिशांना मारहाण करणारे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, हे लक्षात येते !

न्यायाधिशांना मारहाण करणारे पोलीस जनतेशी कसे वागत असतील, हे लक्षात येते !

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्यावर आक्रमण केल्याच्या आणि त्यांना अश्‍लील शब्दांत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी दोघा पोलिसांना अटक करण्यात आली. या पोलिसांनी न्यायाधीशांना मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुल रोखले !

(म्हणे) ‘मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे !’

(म्हणे) ‘मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे !’

भारतात कुठेही मुसलमानांच्या विरोधात हिंसा होत नाही, उलट धर्मांधांकडूनच देशात ठिकठिकाणी हिंदूंवर आक्रमणे केली जातात, ही वस्तूस्थिती आहे !

ओडिशा येथे धाड घालण्यास गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक नागरिकांकडून मारहाण

ओडिशा येथे धाड घालण्यास गेलेल्या सीबीआयच्या पथकाला स्थानिक नागरिकांकडून मारहाण

यावरून समाजात पोलिसांचा किती वचक आहे, हे लक्षात येते ! अशा नागरिकांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार !

कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार !

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार झाले.

‘नांदेड बंद’च्या नावाखाली हिंदु व्यापारी आणि नागरिक यांच्यावर आक्रमण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा !

‘नांदेड बंद’च्या नावाखाली हिंदु व्यापारी आणि नागरिक यांच्यावर आक्रमण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा !

विहिंप आणि बजरंग दल यांची पोलीस आणि प्रशासन यांना निवेदनाद्वारे मागणी

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

त्रिपुरा राज्यातील कथित घटनांच्या निषेधार्थ धर्मांधांनी महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ?

मणीपूरमधील आतंकवादी आक्रमणामध्ये सैन्याधिकारी आणि ३ सैनिक हुतात्मा

मणीपूरमधील आतंकवादी आक्रमणामध्ये सैन्याधिकारी आणि ३ सैनिक हुतात्मा

गेल्या काही दशकांपासून आतंकवादी आणि नक्षलवादी यांचा मुळासकट निःपात करण्यास भारत पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने अशा घटना घडत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !