उद्योजक मुकेश अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देणार्याला बिहारमधून अटक !
मिश्रा याने संपर्क करून रुग्णालय बाँबने उडवून देण्याची आणि अंबानी दांपत्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
मिश्रा याने संपर्क करून रुग्णालय बाँबने उडवून देण्याची आणि अंबानी दांपत्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
RSS विरोधात केवळ हिंदुद्वेषापोटी जन्म घेतलेल्या ‘बामसेफ’ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने काढण्यात आलेले मोर्चे समाजात द्वेष पसरवण्याविना काही करत नाहीत !
‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे.
बांगलादेशातील चितगाव शहरातील एका मंदिरात घुसलेल्या ५ आतंकवाद्यांना हिंदूंनी पकडले. स्थानिक हिंदूंनी त्यांना चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले.
मदरशांमध्ये अशा प्रकारे असंख्य अनैतिक प्रकार होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे आता मदरशांवर देशव्यापी बंदीच लादली पाहिजे !
राज्य आतंकवादविरोधी पथकाची न्यायालयामध्ये माहिती ! वर्ष २०११ मध्ये पुण्यात झालेला जर्मन बेकरी बाँबस्फोट आणि भाग्यनगर येथील दुहेरी स्फोट यांमध्ये या संघटनेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहेत.
आता हिंदूंनीच त्यांच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांवर दबाव निर्माण करणे आवश्यक !
मुंबईत होणार्या हलाल परिषदेला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.
म. गांधी यांच्यावर ३ गोळ्या झाडण्यात आल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. ही चौथी गोळी पंडित नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती.
इराणच्या ‘इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड’ने हे आक्रमण केले आहे. कुर्दिस्तानमधील इराणविरोधी गटांना लक्ष्य करून हे आक्रमण करण्यात आले.