हिंदुद्वेषी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वाहनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेकली काळी शाई !
हिंदुद्वेषी विधाने करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्या मौर्य यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे आवश्यक होते !
हिंदुद्वेषी विधाने करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्या मौर्य यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे आवश्यक होते !
जैन मुनी लोकेश यांनी त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ‘हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही’, असे सांगत संतांनी मंच सोडला.
हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !
अशा नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही कारवाई करणार नाही, उलट अशांना विरोध करणार्यांना ‘मुसलमानविरोधी’ ठरवेल, हे लक्षात घ्या आणि अशा पक्षाला निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्या !
‘वक्फ बोर्डा’चा ‘लँड जिहाद हिंदूंचे नोंदणीकृत मंदिर बळकावू पहाणारे ‘वक्फ बोर्ड’ हे सरकार, पोलीस, प्रशासन आणि कायदा यांना जुमानत नसल्याचे सिद्ध होते. असे बोर्ड हवे कशाला ? ते त्वरित विसर्जित केले पाहिजे !
भारतात हिंदुद्वेषी लोकांची संख्या अल्प नाही, त्यामुळे अशा प्रकारचा विरोध होणे नवीन नाही. त्यावर केंद्र सरकारने ठाम राहून हे आवाहन कायम ठेवायला हवे होते.
गायीच्या दुधाचे महत्त्व सर्वांनीच मान्य केले आहे. असे असतांना बीबीसीने केवळ हिंदुद्वेष दाखवण्यासाठीच हे व्यंगचित्र बनवल्याचे स्पष्ट होते ! अशा बीबीसीवर आता भारतात बंदी घालणेच योग्य ठरेल !
मुसलमानांनी ‘केवळ उपासनापद्धत पालटली आहे’, असे नसून त्यांनी क्रौर्यता आत्मसात् केली आहे आणि ती पूर्ण जग अनुभवते आहे. आजही सीरियामध्ये महिलांचे बाजार भरत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात अय्युब यांनी रुग्णांसाठी निधी जमवला होता. हा निधी पीडितांपर्यंत न पोचता अय्युब यांनी तो स्वहितासाठी वापरला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
आदिवासी हे मूळ हिंदूच आहेत. इंग्रजांच्या काळात हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी ‘आदिवासी’ असा शब्दप्रयोग केला गेला आणि त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.