जाती ईश्वराने नव्हे, तर ब्राह्मणांनी निर्माण केल्या ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल.
हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल.
‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’विषयी पोटतिडकीने बोलणारे मुसलमानप्रेमी माजी खासदार हुसेन दलवाई धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी साधा ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
धर्मद्रोह करणार्या व्यक्तीला महापाप लागते. उदा. हिंदुद्वेष्टे म.फि. हुसेन याने हिंदु धर्मातील देवतांची विकृत आणि नग्न रूपात चित्र रेखाटून धर्मद्रोह केला. अंनिसप्रमाणे संघटना हिंदु धर्माची हानी करतात.
महाराष्ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्या विरोधात होत असून त्या माध्यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्टेपणा उघड होतो !
मौलवीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. धर्मांतरित झालेल्या युवकाची हिंदु धर्मीय आई त्याला समजावत आहे. तिला आशा वाटते की, मुलगा पुन्हा हिंदु धर्म स्वीकारेल.
मंत्रोच्चाराचे महत्त्व पाश्चात्त्यांनाही समजले आहे आणि त्याविषयी संशोधनही केले जात आहे. निवळ ब्राह्मण आणि हिंदूंमधील चालीरिती यांच्याविषयी द्वेषापोटी कृती करणारे विद्रोही समाजाला दिशा काय देणार ?
वकार आणि अशरफ यांनी सुभाषवर मुसलमान होण्यासाठी दबाव टाकल्याने तो मानसिक तणावात होता. या दोघांनी सुभाषवर आक्रमण केले. यात तो गंभीररित्या घायाळ झाला.
‘श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळणार्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, जर सरकारने कारवाई केली नाही, तर हिंदु जनमानस त्याच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी स्वतः कारवाई करील.
अशा प्रती जाळल्याने कधी विचार नष्ट होत नाहीत. विचारांचा योग्य प्रतिवाद करण्यात आला, तरच तो विचार खोडून काढला जातो. ‘श्रीरामचरितमानस’ ग्रंथात पुष्कळ चैतन्य असल्यामुळे ५०० वर्षांनंतरही श्रीरामचरितमानसवर कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे आणि ते भक्ती करत आहेत !
शिखांचा पैसा त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे ! – कमेटीचे माजी अध्यक्ष हरविंदरसिंह सरना