नव्या विश्वस्त मंडळाला धर्मादाय आयुक्तांनी दिली अनुमती !

जेजुरी संस्थानमधील विश्वस्तपदांच्या नियुक्तीवरून संघर्ष करावा लागल्यानंतर जेजुरीकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील ५ ग्रामस्थ आणि बाहेरच्या ५ जणांची नियुक्ती होणार आहे.

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथील शाळेत हिजाब परिधान न करण्याच्या निर्णयाला विद्यार्थिंनींकडून आंदोलन करत विरोध !

शिक्षण सचिवांकडून शाळेच्या प्राचार्यांना याविषयी लेखी उत्तर देण्याचा आदेश

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना फासावर चढवा ! – धनराज जगताप, हिंदु महासभा

दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फाशी द्या, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करा, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी केली.

लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधाने ठेवले टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे ‘स्टेटस’

महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !

कोल्हापूर येथे जमलेल्या सहस्रो हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवल्याचे प्रकरण
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहस्रो हिंदूंची एकजूट

इराणमध्ये ७५ सहस्रांपैकी ५० सहस्र मशिदी बंद !

इराणचा प्रमुख निवडणार्‍या तज्ञांपैकी एक असलेल्या मौलानाची माहिती !
नमाजपठणाकडेही लोकांचे दुर्लक्ष !
इराणचे सत्ताधीश अमानुष असून त्यांच्या हुकूमशाहीचा आधार इस्लाम असल्याची जनभावना !

मराठी, कोकणी आणि संस्कृत वगळण्याचा निर्णय मागे घ्या ! – ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची मागणी

आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.

मणीपूर येथील हिंसाचारात घायाळ झालेल्या सैनिकाचे निधन

हिंदु मेईतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात आरक्षणावरून ३ मेपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला असून ३१० जण घायाळ झाले आहेत.

सिंधुदुर्ग : नेमळे ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखली !

अपघात टाळण्यासाठी प्रशासन काही करत नाही; म्हणून जनतेला आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद ! जनतेने आंदोलन केल्यावर प्रशासनाकडून केवळ आश्वासन नको, तर तातडीने ठोस कृती अपेक्षित आहे !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आंदोलक कुस्तीपटूंची चर्चा

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गेल्या एक मासापासून जंतरमंतर येथे आंदोलन करणार्‍या भारतीय कुस्तीपटूंशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ४ जूनच्या रात्री जवळपास दीड घंटे चर्चा केली.