जम्मूच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘द केरल स्टोरी’वरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : ५ जण घायळ

या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.

गोहत्या करणार्‍यांवर कडक कारवाई करा अन्यथा १३ मे या दिवशी आंदोलन

असे निवेदन देण्याची वेळ हिंदूंवर का येते ? पोलीस स्वतःहून संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?

पाकिस्तानातील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !

प्रकल्पाला भूमी देणार्‍या शेतकर्‍यांना आस्थापनाचे भागधारक म्हणून सामावून घ्या ! – माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत

या प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आणि संशयास्पद आहे -सदाभाऊ खोत

प्रकल्पावरून माघार न घेतल्यास सरकार कोसळेल ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल -उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवेत घेण्याच्या निर्णयामुळे डी.एड्. बेरोजगार संतप्त

डी.एड्. पदविकेत मिळवलेली गुणवत्ता असतांना पुन:पुन्हा गुणवत्ता का तपासली जात आहे ? केवळ  परीक्षांचा मांडलेला खेळ, १० वर्षांत परीक्षांसाठी शुल्क आकारून  भरलेली तिजोरी, प्रमाणपत्रांचा उघड झालेला भ्रष्टाचार यामुळे आता कुणाचाच परीक्षांवर विश्‍वास राहिलेला नाही.

धर्मांध अल्पवयीन युवकाने टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले !

हुपरी येथे ५ मे या दिवशी एका धर्मांध अल्पवयीन युवकाने जाणीवपूर्वक टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले. ही गोष्ट संबंधित हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर तात्काळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

कुस्तीपटूंच्या आडून…!

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचा संघर्ष गेल्या काही मासांपासून धगधगत आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी आंदोलन केले, आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत.

मंदिर-संस्‍कृती रक्षणासाठी संघटितपणे करावयाच्‍या कृती

महाराष्‍ट्र राज्‍यस्‍तरावर विचार करतांना ‘मंदिरांचे सरकारीकरण रहित करा’, ही मागणी आपण संघटितपणे पुढे घेऊन जाऊ शकतो.

आंदोलन पुन्हा जोर धरणार या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ११ जणांना केली अटक

प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.