
इंफाळ (मणीपूर) – येथे ५ जूनला झालेल्या हिंसाचारात गोळी लागलेल्या सीमा सुरक्षा दलाचे सैनिक रंजीत यादव यांचे उपचाराच्या वेळी निधन झाले. शोधमोहिमेच्या वेळी स्थानिक आक्रमक आणि सैनिक यांच्यात चकमक उडाली. यात यादव घायाळ झाले होते. त्यांच्या समवेत आणखी एक सैनिक घायाळ झाला होता.
राज्यातील हिंदु मेईतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात आरक्षणावरून ३ मेपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला असून ३१० जण घायाळ झाले आहेत. त्याचबरोबर ३७ सहस्रांहून अधिक लोकांना साहाय्य छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. ११ जिल्ह्यांना हिंसाचाराचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनाचा ‘अजेंडा’ हाच आहे का ?
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !