
इंफाळ (मणीपूर) – येथे ५ जूनला झालेल्या हिंसाचारात गोळी लागलेल्या सीमा सुरक्षा दलाचे सैनिक रंजीत यादव यांचे उपचाराच्या वेळी निधन झाले. शोधमोहिमेच्या वेळी स्थानिक आक्रमक आणि सैनिक यांच्यात चकमक उडाली. यात यादव घायाळ झाले होते. त्यांच्या समवेत आणखी एक सैनिक घायाळ झाला होता.
राज्यातील हिंदु मेईतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात आरक्षणावरून ३ मेपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला असून ३१० जण घायाळ झाले आहेत. त्याचबरोबर ३७ सहस्रांहून अधिक लोकांना साहाय्य छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. ११ जिल्ह्यांना हिंसाचाराचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !
कृष्णा नदीपात्रात रासायनिक प्रदूषण नाही ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
गोव्यात पुढील १५ दिवस पाऊस न पडल्यास १ जुलैपासून पाण्याच्या वापरावर मर्यादा ! – सुभाष फळदेसाई, पाणीपुरवठामंत्री