गुलामीच्या मानसिकतेतून लिहिण्यात आलेला इतिहास भारताचा इतिहास नाही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारतातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने व्यंकटेश ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले

महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा चालू असून रुग्णांच्या शस्त्रकर्मासाठीही रक्त उपलब्ध नाही.

रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकी फेरी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवी मुंबई वाहन चालक-मालक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी या दिवशी वाशी येथे रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकीफेरी आयोजित केली होती.

‘ग्रंथविक्री मोहिमे’च्या निमित्ताने शाळा आणि वाचनालये या ठिकाणी वितरण करतांना लाभलेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देवगड तालुक्यातील ‘पडेल’ या उपकेंद्रात सलग १५ दिवस ग्रंथविक्रीची मोहीम राबवण्यात आली होती.

गोव्यात विजेवर चालणार्‍या वाहनांना  शासन प्रोत्साहन देणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यातून विजेची निर्मिती केली जाणार आहे.

सिडकोचे १०६ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध

सिडको महामंडळाकडून नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली या विभागात १०६ निवासी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध.

धनबाद (झारखंड) येथे प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदन अन् ‘ऑनलाईन’ बैठकीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे प्रबोधन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाने होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

पालटत्या काळाचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांच्या भावविश्‍वात सुंदर चित्र उभे करत त्यांचे प्रबोधन करणारे अभिनंदनीय आणि वंदनीय ‘बालसंस्कार वर्ग’ !

प्राध्यापक श्रीकांत बेलसरे हे मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. शंभराव्या बालसंस्कार वर्गाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

सासवड येथील १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे.

आज कोल्हापुरात दुर्ग परिषद ! – सुखदेव गिरी

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडनंतर होणार्‍या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांविषयीची माहिती आदींविषयी ऊहापोह होणार आहे.