मंत्री नितेश राणे यांनी घेतली पू. भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट !

मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री विकास मंत्री यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी शाल-श्रीफळ देऊन श्री. नितेश राणे यांचा सत्कार केला.

दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथील २ मंदिरांत सामूहिक आरती !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची ‘मंदिर न्यास राज्य परिषद’ शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबर २०२४ या दिवशी झाली होती. या परिषदेत मंदिर रक्षणासह हिंदूंना संघटित करण्याच्या अन्य कार्यक्रमांसह मंदिरांतून सामूहिक आरती करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

बाह्य तसेच अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश भारत !

‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ 

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्मशिक्षित व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा करत आहेत, तर काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. सनातन धर्म हा चिरंतन आहे. तो कधीही नष्ट होणारा नाही, याला इतिहास साक्षी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळे पाश्चात्त्यांच्या विकृतीला ते कवटाळत आहेत…

संपादकीय : शाश्वत यश !

घंटोन्‌घंटे काम करत बसल्याने शाश्वत यश साध्य होत नाही, हे आध्यात्मिक वारसाप्राप्त भारत जगाला सांगू शकतो, हेच खरे !

पत्रकारांनो, सत्याचा अपलाप नको, अर्धसत्य लिहू नका !

‘तुम्ही पाहिजे ते लिहा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे; पण प्रथम नीट अभ्यास करा आणि लिहा. सत्य-असत्याशी मन ग्वाही ठेवून लिहा. कुणाच्या तरी हातचे बाहुले होऊन केवळ वेतनभोगी वृत्तीने लिहू नका.

प्राचीन गुरुकुल पद्धत

पूर्ण १२ वर्षे असे वास्तव्य झाल्यावर ही मुले शास्त्रपारंगत होत, मग त्यांना ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त होत असे. ‘स्नातक’ ही पदवी प्राप्त झाल्यानंतर छात्र आचार्यांचा आशीर्वाद घेऊन आणि उपदेश ग्रहण करुन नगरांमध्ये आपापल्या घरी जात.