क्रांतीच्‍या घोषणा देत फासावर चढून ‘तेजस्‍वी राष्‍ट्र’ बनवणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु !

आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

भारताची अतिशय केविलवाणी स्‍थिती !

अमेरिकनिझमने आम्‍हाला सर्व विषयांमध्‍ये पुरा उल्लू (मूर्ख) बनवले आहे. खाद्यपेये, वस्‍त्रे, आभूषणे, चालीरिती, भाषा, दृष्‍टी, वैचारिक पोषण, आर्थिक आणि राजकीय व्‍यवहार अशा सर्वच क्षेत्रांत अमेरिकनिझमने, म्‍हणजे भोगवादाच्‍या अजगराने भारताला कवटाळले आहे.

होलिका दहनाचे अध्यात्मशास्त्र आणि महत्त्व !

सण, धार्मिक उत्सव आणि व्रते हे हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहेत. शास्त्रानुसार धार्मिक कृती करून सण साजरा केल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात अनेक लाभ होतात. यामुळे संपूर्ण समाजाची आध्यात्मिक उन्नती होते.

अशी खेळा होळी !

‘होळी ऋतू परिवर्तनाचा उत्सव आहे. अज्ञान आणि त्याचा परिवार-अविद्या, अस्मिता, आसक्ती, द्वेष हे सर्व ज्ञानाच्या होळीत जळत नाही. जोपर्यंत परमात्मा प्रकट होत नाही, तोपर्यंत जे काही मिळाले आहे, ते मृत्यूच्या एका झटक्यात सुटून जाईल.

Delhi CM Arrested : अरविंद केजरीवाल यांना ६ दिवसांची ईडी कोठडी !

देहली राज्याचे मद्य धोरण बनवण्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांचा सहभाग होता. धोरणामुळे केजरीवाल सरकारला मद्य विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाच मिळाली. या पैशांतून पंजाब आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीत खर्च करण्यात आला.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा देवाप्रती असलेला भोळा भाव !

माझ्या वडिलांनी लहानपणी माझ्या गळ्यात माळ घातली; म्हणून मला अजूनपर्यंत औषधाची एकही गोळी घ्यावी लागत नाही. नाहीतर तुम्हाला पन्नास गोळ्या घेऊनही पन्नासदा रुग्णालयात जावे लागते.

महाराष्ट्रात शासनाकडून प्रथमच कीर्तन महोत्सवाचे आयोजन !

बीड जिल्ह्यात ३ दिवसीय ‘कीर्तन-समाज प्रबोधन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपये इतके प्रावधान करण्यात आले आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली अनुभूती !

‘‘माझा एक शिष्य डॉक्टर (शिष्य डॉ. आठवले) आहे. त्यांनी गोव्याला गुरुपौर्णिमा ठेवली आहे. तिकडे या. आता ‘हॉटेल’मध्ये उतरायचे नाही. सरळ आश्रमातच यायचे.’’

अभिनेते गोविंदा शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईत लढण्याची चर्चा !

वर्ष २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गोविंदा हे निवडून आले होते. त्यांनी ५ वेळा जिंकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता

जळण्याच्या घटनांमध्ये आता मुले आणि पुरुष यांचे प्रमाण अधिक !

अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढल्या आहेत.