बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची मागणी का करावी लागते ?

उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मशीद हटवण्याची मागणी करत हिंदु संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या वेळी झालेल्या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात २७ जण घायाळ झाले.

बाल न्यायालयाने दोषीला २० वर्षांचा कारावास आणि साडेनऊ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

३० ऑक्टोबर २०१५ या दिवशी आशेवाडा, बेतोडा येथे ही घटना घडली होती आणि त्या वेळी संशयिताचे वय १९ वर्षे होते.