सद़्गुरूंचे महत्त्व !
प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. अनन्यतेखेरीज भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते.
प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. अनन्यतेखेरीज भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते.
ईश्वर हा मानवाचा शोध आहे. माणसाने ईश्वर निर्माण केला नाही. ईश्वराचे अस्तित्व माणसाने शोधून काढले. कोलंबस याने अमेरिका खंड निर्माण केला नाही, तर शोधून काढला.
जागतिक स्तरावरील पाकचे घटते महत्त्व आणि भारताचा दबदबा लक्षात घेऊन काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, ही अपेक्षा !
‘माझिया मराठीचे नगरी…’ घटस्थापनेच्या दिवशी, म्हणजेच ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याचे केंद्रशासनाने घोषित केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यावर मराठी भाषा वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवण्यासाठी निधी आणि चालना मिळू शकते; पर्यायाने मराठीचे संवर्धन गतीने होऊन मराठीची दुःस्थिती पालटण्यास साहाय्य होऊ शकते, अशी आशा करू शकतो. १५ … Read more
गोमाता, गोवत्स आणि गोवंश यांची हत्या थांबणे आवश्यक आहे.
राहुल गांधींनी ज्या प्रकारे मुसलमानांचा अनुनय केला, ते पहाता असे वाटू लागले आहे की, त्यांच्या हातात सत्ता आल्यास ते गांधीजींना मागे टाकून संपूर्ण देशाला इस्लामी राष्ट्रे, चीन इत्यादींच्या घशात घालतील.
ध्यानमंदिरात नामजप करतांना ‘प्रत्येक दिवशी गुरुदेव माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांतून माझे अवगुण नष्ट करत आहेत अन् मला ईश्वराकडे, म्हणजे मोक्षाकडे घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले.
ईश्वराच्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही, तर माझ्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग ईश्वराच्या इच्छेनेच घडत आहे.
गती, लय ही निसर्गातूनच आपल्यापर्यंत आली आहे. वायू हा न दिसणारा असूनही सृष्टीला डोलायला लावणारा, मायेने गोंजारणारा, तर क्षणात विध्वंस करणारा असतो.
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव होता. त्या वेळी संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.