उत्सवांमुळे जलप्रदूषण : केवळ एक अपप्रचार ?

जलप्रदूषणाची विविध कारणे आहेत; मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मागील काही वर्षांपासून हिंदूंच्या सणांना लक्ष्य केले जात आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोत्सवाचे उदाहरण देऊ शकतो…

प्रशासनाचा विरोध डावलून गणेशभक्तांनी गणेशमूर्तींचे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यातच केले विसर्जन !

कोल्हापूर शहरात १२ सप्टेंबरला घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये शहरातील पंचगंगा घाटावर महापालिकेकडून उभारलेल्या ‘बॅरिकेड्स’ला गणेशभक्त, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठामपणे विरोध केला आणि ‘वहात्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करणार’, अशी भूमिका ठेवली…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेची सातत्याने अनुभूती घेणार्‍या सांगली येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७५ वर्षे) !

एकदा बैठकीत सांगितले गेले की, तुमच्या देहबोलीतून अहंकार दिसतो. तेव्हा माझे डोळे उघडले आणि स्वभावदोषांची तीव्रतेने जाणीव होऊ लागली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

श्री. रवि निर्मल ग्यानचंदानी (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), यवतमाळ, महाराष्ट्र.- ‘चित्त प्रसन्न असेल, तर अनंत प्रकारे ऊर्जा मिळते.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या भेटीच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती         

पू. आजींची भेट झाल्यावर मला गुरुदेवांची भेट झाल्यासारखे वाटले. माझ्यावरील मायेचा प्रभाव न्यून झाला आणि ‘साधना करणे’, हेच माझे ध्येय आहे’, याची मला जाणीव झाली.’ 

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी (वय ८९ वर्षे) यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे !

‘प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः ।’, म्हणजे प्रारब्धकर्मांचे परिणाम हे भोगूनच संपवावे लागतात. ते कर्म भोगण्यानेच क्षय वा नाश होतो. – भारताचार्य पू. सु.ग. शेवडे  

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज ! 

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होणार आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय       

‘प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र पहाता क्षणी मला ‘यांना कुठेतरी पाहिले आहे’, असे अकस्मात् आठवले. त्यांना नमस्कार केल्यावर माझ्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू येत होते; पण मी ते भावाश्रू आवरले…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘सर्वकाही देवाच्या इच्छेने घडते, तर माणसे वाईट का वागतात ?’, या प्रश्नाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेले ज्ञानमय उत्तर !

ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक जिवाला थोडी बुद्धी असते. मनुष्य सोडून अन्य जिवांना केवळ ठराविक क्रिया करण्यासाठी अत्यल्प प्रमाणात बुद्धी दिलेली आहे, उदा. कुत्र्याला भूक लागल्यावर खाणे, मल-मूत्र विसर्जन करणे, लैंगिक क्रिया करणे आणि धोका असेल, तर भुंकणे किंवा चावणे…

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुणिगल (कर्नाटक) येथील चि. शार्वी नागार्जुन (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. शार्वी नागार्जुन ही या पिढीतील एक आहे !