कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सोयीसुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जलद गाड्यांना थांबा मिळणे यांसह जिल्ह्यातील अनेक रेल्वेस्थानकांवरील विविध समस्या, तसेच अन्य प्रश्न यांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते प्रलंबित आहेत.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन करणार !

सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या विविध समस्या आणि त्रुटी येत्या महिन्याभरात न सोडवल्यास, तसेच नवीन इमारत अन् वसतीगृह यांचे काम चालू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल

Matthew Miller : बांगलादेशातील जनतेने हिंसाचार न करता शांतता राखावी !

भारतातील हिंदूंना नेहमीच ‘मुसलमानद्वेष्‍टे’ म्‍हणून हिणवणारी अमेरिका आता बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून चकार शब्‍दही काढत नाही, हे जाणा !

मुसलमानवाडी (कोल्हापूर) येथील बाधितांना दीड कोटी रुपयांची वाढीव भरपाई !

आजपर्यंत सरकारकडून पूर, भूकंप अथवा अन्य कुठलीही नैसर्गिक आपत्ती, तसेच दंगल प्रकरणात इतक्या तातडीने हिंदूंना कधी साहाय्य झाल्याचे ऐकीवात नाही ! हिंदूबहुल देशात निधर्मी राज्यव्यवस्थेत आणखी किती काळ केवळ ‘अल्पसंख्यांकां’चे लाड होणार आहेत ?

Kangana Ranaut : भारतात हिंदु राष्‍ट्र का हवे, असे विचारणार्‍यांना उत्तर मिळाले असेल ! – खासदार कंगना राणावत

बांगलादेशाच्‍या पदच्‍युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्‍हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्‍ट्र का?त्‍यांना याचे उत्तर मिळाले असेल.

कसायाच्‍या कह्यातून सोडवून गोशाळेत दिलेला गोवंश गोशाळेतच रहाणार !

महाराष्‍ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ सी, ९, ९ ए. अंतर्गत गु.र.नं.८३/२०२४ नुसार कायदेशीर गुन्‍हा नोंदवून तेथील गोवंश एका स्‍थानिक गोशाळेकडे सुपुर्द करण्‍यात आला होता.

यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला फाशी द्या !

चंदगड येथे निवेदन चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला तात्काळ फाशी द्या आणि धारावी (मुंबई) येथे अरविंद वैश्य या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्‍या धर्मांधांना तात्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत कामत यांना देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. … Read more

Ram Gopal Yadav : इन्‍स्‍टाग्रामवर व्‍हिडिओ बनवणारे ज्‍या प्रकारचे कपडे घालतात, त्‍यामुळे नजर शरमेने खाली जाते !

समाजाची नैतिकता घसरल्‍यामुळे असे होत आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. त्‍यांनी जनतेला साधना शिकवून धर्माचरणी बनवले असते, तर आज ही स्‍थिती आली नसती !

‘प्रधानमंत्री सूर्यघर विनामूल्य वीज योजने’त राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार !

पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये प्रत्येक महिन्यात ३०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी घरांना ‘रुफटॉप सोलर यंत्रणा’ बसवण्याचे  उद्दिष्ट घोषित केले होते.

हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने केले निर्दाेष मुक्त !

येथे २८ जुलै २०१२ या दिवशी हिंदु जागरण वेदिके या संघटनेवर ‘होम स्टे’ (मेजवानी करण्याचे ठिकाण) पार्टीवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आरोप करण्यात आला होता.