ध्येयाप्रत कार्यरत रहाणे महत्त्वाचे !

घरोघर जाऊन ईशप्राप्तीच्या ध्येयाचा प्रचार करा. त्याने तुमचे स्वतःचे भले तर होईलच; पण त्यासमवेतच तुम्ही आपल्या देशाचेही हित साधाल. आपल्या देशाच्या सर्व भावी आशा तुमच्यावरच अवलंबून आहेत.

प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा !

परमार्थ प्रपंचापेक्षा सोपा आहे. प्रपंचात सर्वांची मनधरणी करावी लागते. प्रपंचात सर्वांना द्यावे लागते. भगवंताला काही न देता होते. नुसता प्रपंच, म्हणजे विधीयुक्त कर्ममार्ग, नीतीचे आचरण वगैरे. प्रपंचाला भगवंताचे अधिष्ठान नसेल, तर खरी गोडी नाही.

…जेथे अभिनेत्रींचेच चुकते !

सर्वसामान्य महिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही विवाहानंतर गर्भवती होतात. खरेतर ही आनंदाची गोष्ट असते; पण बर्‍याचदा असे लक्षात येते की, बाळ होणार असल्याची वार्ता त्यांनी घोषित केल्यावर काही मासांनी लोक त्यांच्यावर टीका करू लागतात…

भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता….

संसदेत असभ्यपणे वागणार्‍या खासदारांचा ध्वनीक्षेपक बंद करा !

‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले. दीर्घ कालावधीनंतर त्यांना सार्वजनिक पद मिळाले आहे. भारतीय लोकशाहीला जगातील सर्वांत मोठी लोकशाही अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे…

हिंदूंना राजकीय शहाणपण कधी येणार ?

कुठल्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले, तरी एकगठ्ठा मतदानापुढे त्याला झुकावेच लागते. भारतीय लोकशाहीची ही शक्ती अल्पसंख्यांक समाजाला समजली आणि बहुसंख्य हिंदु समाज अजून कोसो दूर आहे.

सकल राष्ट्रीय उत्पादन अल्प असतांना भारतातून निघत होता सोन्याचा धूर !

संयमी समाज व्यभिचारी झाला, तर जीडीपी वाढतो. गाय जीडीपी न्यून ठेवते, त्यासाठी कोणतेही सरकार गायींना वाचवण्यासाठी जातीने लक्ष घालील, असा विचार करणे, हा भ्रम आहे.

कुठे चालली आहे आजची तरुण पिढी ?

पालक पोलिसांनाच दम देत विचारत होते, ‘‘मुलांनी या वयात या गोष्टी करायच्या नाहीत, तर मग केव्हा करायच्या ?’’ अशा पालकांकडून चांगल्याची काय अपेक्षा करायची ?

संतांनी सांगितलेला नामजप आणि शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर घराच्या विक्रीच्या प्रक्रियेत येणारी अडचण दूर होणे

‘आमचे पुण्यातील घर विकायचे होते. घराच्या विक्रीच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात सोसायटीकडून ‘ना हरकत’ दाखला मिळण्यास पुष्कळ विलंब होऊन अडचणी येत होत्या. त्या वेळी ‘सद्गुरु सत्यवान कदम यांना विक्रीच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यासाठी नामजप विचारावा’, असे देवाने मला सुचवले…

पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांच्या संदर्भात मंगळुरू येथील साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले पू. निर्मला दातेआजींचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या छायाचित्राकडे पहात असतांना मला तेथे प्रकाश दिसू लागला. तेव्हा ‘त्यांच्या देहाच्या ठिकाणी केवळ निर्गुण तत्त्व प्रकाशरूपात आहे’, असे मला जाणवले…