सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून साधिकेला होत असलेल्या त्रासाविषयी जाणून संबंधित ठिकाणी न्यास करून नामजप करायला सांगणे

माझे जेवण झाल्यावर आणि पोट भरलेले असूनही मला काही ना काही खावेसे वाटत असे. मला काही वेळा संयम ठेवता न आल्याने मी खात होते. असे २ – ३ वेळा झाल्यावर, ‘हा आध्यात्मिक त्रासाचा भाग वाटून मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या त्रासासाठी नामजपादी उपाय विचारले…

नियोजनकौशल्य असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी वासुदेव गोरल (वय २८ वर्षे) !

आषाढ शुक्ल दशमी (१६.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. वर्धिनी वासुदेव गोरल यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या सौ. अनुराधा निकम यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

महर्लाेकातून जन्माला आलेली ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची बोरी (फोंडा, गोवा) येथील कु. स्पृहा बंगाळ (वय ११ वर्षे) !

कु. स्पृहा बंगाळ (वय ११ वर्षे) हिची तिची आई सौ. कल्याणी बंगाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

प्रेमभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. हृषिकेश प्रसाद लेले (वय १० वर्षे) !

एक दिवस त्याची आजी दिवसभर काम करत होती. दिवसभर त्याचे लक्ष आजीकडेच होते. संध्याकाळी ती जरा पहुडली होती. त्या वेळी हृषिकेश त्याच्या चुलत भावाशी खेळत होता. ‘आजी झोपली आहे’, हे पाहून तो खेळ अर्धवट सोडून आजीकडे गेला आणि त्याने आजीचे पाय आणि डोके चेपून दिले.

गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडल्यावर साधिकांना रिक्शाने घरी जातांना अनेक अडचणी येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने एका रिक्शावाल्याने साधिकांना घरापर्यंत सुखरूप पोचवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही आपत्कालीन परिस्थितीतून वाचलो, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !

गुरुपौर्णिमेच्या सेवा करतांना आणि प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना भावजागृती होऊन पुष्कळ चैतन्य जाणवणे

गुरुदेवांचे कसे करू वर्णन !

लांजा (रत्नागिरी) येथील सनातन संस्थेच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिलेले काव्य येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संतांशी कसे वागावे ?’, हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवलेले काही प्रसंग !

जाहीर सभेमध्ये अकस्मात् एक संत आल्यावर प.पू. डॉक्टरांनी स्वत:चे बोलणे थांबवून त्यांनाच मार्गदर्शन करण्याची विनंती करणे

खानापूर, जिल्हा बेळगाव येथील कु. संध्या गावडा यांना रामनाथी, गोवा येथील आश्रमात आलेल्या अनुभूती

‘सेवा हे गुरुकृपेचे माध्यम आहे. सेवा करतांना ‘गुरुदेव माझ्या आजूबाजूलाच असून ते मला सेवा करण्यासाठी साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवत होते.

कुंकळ्ळी येथे पोर्तुगिजांच्या विरोधातील लढ्यातील १६ महानायकांना आदरांजली

श्री शांतादुर्गा सेवा समितीच्या वतीने जलाभिषेक सोहळा