स्वामी विवेकानंद यांची शिकवण

घरोघर जाऊन ईशप्राप्तीच्या ध्येयाचा प्रचार करा. त्याने तुमचे स्वतःचे भले तर होईलच; पण त्यासमवेतच तुम्ही आपल्या देशाचेही हित साधाल. आपल्या देशाच्या सर्व भावी आशा तुमच्यावरच अवलंबून आहेत. तुमचे क्रियाशून्य जीवन बघून माझ्या हृदयाला अत्यंत तीव्र वेदना होत आहेत. कामाला लागा ! कामाला लागा ! रेंगाळू नका, उगीच वेळ गमावू नका, दिवसेंदिवस मृत्यू तुमच्या अधिकाधिक निकट येत आहे. ‘वेळ आली की, मग सर्वकाही करू’, असा विचार करून आळसात काळ घालवू नका. अशाने तुमच्या हातून काहीच घडणार नाही, हे लक्षात ठेवा.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !