दुर्बलतेमुळे होणारी हानी

सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्‍या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्‍यांची हानी आणि त्यांचे अनिष्ट करतो.

सिद्धींपेक्षा नामस्मरणाच्या योगाने भगवंत स्वतःच्या आतमध्ये प्रकट होणे हिताचे !

एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी ‘अंगाला सूज येऊ दे’, असे म्हणाला, तर ते वेड्यासारखे होईल. याच्या उलट त्याने नीट औषध घेतले, तर तो कदाचित् लठ्ठ होणार नाही

हे कसले कलास्वातंत्र्य ?

उत्तर भारतात एका कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत नृत्य सादर करण्यात आले. हे नृत्य सात्त्विक नव्हते, तर त्यामध्ये विचित्र आधुनिक नृत्यप्रकार समाविष्ट केले होते.

हिंदु आणि हिंसक ?

राहुल गांधींची मानसिकता पहाता त्यांच्यामध्ये हिंदूंविषयी किती द्वेष पसरला आहे, हे यातून लक्षात येते. राहुल यांना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ वा त्याची व्याख्या तरी ठाऊक आहे का ?

सर्वधर्मसमभावी आणि संकुचित हिंदू !

ज्या परिसरामध्ये धर्मांधांची संख्या अधिक असते, तेथे त्यांचाच ‘कारभार’ आणि ‘अधिकार’ चालतो. तिथे हिंदूंना दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. ते सांगतील तसे हिंदूंना वागावे लागते

हिंदु राष्ट्रासाठी शारीरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याचा संकल्प !

सध्याची ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्था निरपराध हिंदूंच्या होणार्‍या हत्या रोखण्यात, हिंदु धर्माचे रक्षण करण्यात, हिंदु धर्मियांना धर्मशिक्षित करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळेच ज्या प्रकारे देशविरोधी आणि हिंदुविरोधी हे भारताचा कणा असलेल्या सनातन हिंदु धर्माला ….

अंबड (जिल्हा जालना) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेत हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग !

एका हितचिंतकाचे मोठे ‘लॉज’ (विश्रामगृह) आणि अभ्यासिका आहे. त्यांनी ३० जण राहू शकतील, अशी खोली समितीच्या साधिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

आता सतत युद्ध करून वाईट शक्ती थकल्या आहेत; कारण त्यांनासुद्धा हे ठाऊक आहे की, नारायणच जिंकणार आहेत.

समंजस आणि श्री गुरूंवर अढळ श्रद्धा असणारे चि. मिलिंद तावडे अन् प्रेमळ आणि परिपूर्ण सेवा करणारी चि.सौ.कां. रेणुका वळंजु !

रेणुका सेवेची बरकाव्यानिशी व्याप्ती काढून त्यानुसार ती सेवा पूर्ण करते आणि सेवा पूर्ण झाल्यावर संबंधित उत्तरदायी साधकांना सेवेचा आढावा देऊन सेवा परिपूर्ण करते.’

नाथा उद्धरी मजसी ।

पुणे येथील सौ. अपूर्वा देशपांडे पुष्कळ वर्षांपासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका आहेत. त्यांना सुचलेली कविता येथे दिली आहे.