भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याविषयी शिष्यभाव असलेले पनवेल (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत कुलकर्णी (वय ६८ वर्षे) !

भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे वय ९० वर्षे आहे. ‘त्यांना काही वस्तू देणे, त्यांना हवे-नको ते पहाणे, त्यांच्याशी कायमच आदर ठेवून बोलणे’, या कृती करतांना श्री. कुलकर्णी यांचे वागणे विनम्रतेचे असते.

‘मूर्तीकार गणेशाची मूर्ती बनवतो, त्याप्रमाणे भगवंत साधिकेला घडवत आहे’, या विचाराने तिची भावजागृती होणे

देव माझी मूर्ती घडवत आहे, म्हणजे मला साधनेत घडवत आहे. मला घडवण्याची समयमर्यादा भगवंतच जाणतो आणि भगवंत ज्या गतीने माझी मूर्ती बनवत आहे, तो वेग मी माझ्या मनाच्या अडथळ्यामुळे, माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे न्यून करत आहे…

स्वतःच्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मृत्यूविषयीचे मनात विचार आल्यावर ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते यांची झालेली विचारप्रक्रिया !

देवद येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते (वय ६९ वर्षे) यांचे १४ मे २०२४ च्या सायंकाळी हृदयविकारामुळे निधन झाले. २३ मे या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने त्यांची विचारप्रक्रिया येथे देत आहोत

भारतासाठी मैलाचा दगड ठरणार ! –ओमवीर सिंह बिष्णोई, पोलीस महानिरीक्षक, गोवा

या कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत, तसेच अल्प कालावधीत खटल्यांचा निकाल लागणार आहे. हे ३ नवीन कायदे विकसित भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिष्णोई यांनी दिली.

त्रिंबक येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून गावातील ओहोळ स्वच्छ केला !

तालुक्यातील त्रिंबक गावाचा पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला ओहोळ ग्रामस्थांनी श्रमदान करून झाडे, झुडपे आणि साचलेला गाळ यांपासून मुक्त केला.

गोव्यात कोरोनाच्या ‘के.पी.’ प्रकाराचे रुग्ण आढळले; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांची माहिती

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांत उष्णतेच्या लाटेची चेतावणी !

सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे, तर काही भागांमध्ये अवेळी पाऊस पडत आहे. पुढील ४८ घंट्यांत कोकणात आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने …

४ जूनला मतमोजणीच्या दिवशी दारूची दुकाने बंद !

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघांत मतदानच्या दिवशी दारूबंदीचे आदेश दिले होते.

नाशिक येथे विमा प्रतिनिधीकडून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

विमा प्रतिनिधी सुभाष देशमुख यांनी ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. येथील युनियन बँकेत हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत.

केजरीवाल यांना धमकी देणार्‍या आरोपीला अटक !

आरोपी तरुणाने देहली मेट्रो रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये धमकीचे संदेश लिहिले होते.