पोलिसांवर आक्रमण करणारे मुसलमान देशात असुरक्षित कसे ?

लुटलेला माल परत मिळवण्यासाठी मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील पाकबाडा भागात गेलेल्या तमिळनाडू पोलिसांवर गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांनी आक्रमण केले. यात २ पोलीस उपनिरीक्षक घायाळ झाले.

संपादकीय : प्रामाणिकता : वास्तव आणि आदर्श !

प्रामाणिकपणा त्यागून लाचारी न पत्करता प्रामाणिक राजांचा आदर्श घेऊन प्रजाहितदक्ष नेते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

सौभाग्याचे कुंकू का नको ?

कुंकू लावण्यामागचे कारण आणि अध्यात्मशास्त्र ठाऊक नसल्यामुळे भारतीय स्त्री कुंकवावरून टिकलीवर आली अन् आता तीही गायब झाली आहे.

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी २६ जून या दिवशी मतदान होणार !

लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून या दिवशी होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक अन् मुंबई शिक्षक मतदार संघ येथे ही निवडणूक होणार आहे.

हिंसाचारी आणि निरपराधी यांना ठार मारणार्‍याचा वध करणे, ही अहिंसाच आहे ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंसा आणि अहिंसा यांचा विवेक फारच विचारपूर्वक केला पाहिजे. ‘मारणे म्हणजे हिंसा आणि न मारणे म्हणजे अहिंसा’, असा ठोकळेबाज अर्थ घेणे अज्ञानाचे लक्षण आहे…

भगवंताचे स्मरण हा ‘प्राण’ असल्याने ते सतत घेणे महत्त्वाचे !

भगवंताचे स्मरण हे कसे आहे ? बाकी सगळ्या गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली, तर ‘भगवंताचे स्मरण हा ‘प्राण’ आहे.’..

‘नामस्मरण’ ही भक्ताची सहज प्रवृत्ती व्हायला हवी !

मध गोळा करणे, ही जशी मधमाशांची सहज प्रवृत्ती असते, तशी भक्तांमध्ये नामस्मरण, भगवत् चिंतन ही सहज प्रवृत्ती झाली पाहिजे.

काटोल (जिल्हा नागपूर) येथे शेकापचे नेते राहुल देशमुख यांना अटक !

जिल्ह्यातील काटोल येथे पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचे पत्रक काढले होते.

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाचा भारतासाठी धडा !

भारतीय सैन्याची सर्वांत मोठी शक्ती आहे त्यांचे अधिकारी किंवा ‘ऑफिसर्स’ ! अधिकार्‍यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वांत पुढे राहून करतात.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची साम्यवादी मानसिकता जाणा !

ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मातही ‘तुमचे कुटुंबीय जर ख्रिस्ती किंवा मुसलमान नसतील, तर ते तुमच्या जवळचे नाहीत. आपला धर्म मानणारे लोक हेच खरे आपले कुटुंब’, अशी शिकवण दिली जाते.