कुणी खरोखरच उपाशी असेल, त्याला स्वतः उपाशी राहून खाऊ घातल्यास विलक्षण आनंद मिळेल !

आपल्यापेक्षा लहानांशी उदारतेनी व्यवहार करा. दीन-हीन, गरीब आणि भुकेल्यांना अन्नदान करण्याची संधी मिळाली, तर ती सोडू नका. कुणी खरोखरच उपाशी असेल, तर त्याला स्वतः उपाशी राहूनही खाऊ घाला. तेव्हा स्वतः उपाशी रहाण्यातही विलक्षण आनंद वाटेल.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक सुविचार

एकदा स्वामींना विचारले, ‘‘तुमच्या देवाचे नाव काय ?’’ ते म्हणाले, ‘‘आमच्या देवास ‘नृसिंहसरस्वती’ म्हणतात. माझे नाव ‘नृसिंहभान’ आहे.’’ तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपण कशास पाहिजे ? असे बुदबलचे राजे आम्ही पुष्कळ बनवतो.

राज्यघटनेला काँग्रेसचाच धोका होता; म्हणून थेट सर्वाेच्च न्यायालयाने पाचर मारून ठेवली !

‘पंतप्रधान मोदी यांनी या लोकसभेत ‘एन्.डी.ए.’ ला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे सांगितले. त्यावरून विरोधकांची कोल्हेकुई चालू असून देशभरात उलटसुलट चर्चा चालू आहे.  त्याविषयी ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

हिंदूंचे धर्मांतर करण्यात तमिळनाडू सरकारची भूमिका सक्रीय !

तमिळनाडू हे वैष्णव आणि शैव यांच्या मोठ्या मंदिरांसाठी ओळखले जाते. अशा तमिळनाडूतील लोकांना ख्रिस्ती आणि इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे.

‘इ.व्ही.एम्.’आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीन यांचा इतिहास अन् काम समजून घ्या !

मतदारांचे मौल्यवान मत जपणार्‍या आणि भारतासारख्या सर्वांत मोठ्या लोकशाहीला जी स्थानापन्न करणे आदी महत्त्वाचे कार्य पार पाडणार्‍या या दोन्ही यंत्रांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

विषयभोग आणि ब्रह्मानंद

विषयानंदाचा हेतू आणि त्याचे प्रमाण ब्रह्मानंदगोडीवरच आधारित झाले की, विषयाविषयी उदासीनता येते आणि विषय भोगूनही साधनगोडी वाढीला लागते.

धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेऊन गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेली सनातन संस्था !

संपूर्ण विश्वात अध्यात्म आणि धर्मज्ञान देण्याचे दायित्व भारतातील अनेक संत, आध्यात्मिक आणि धार्मिक संस्था यांच्यावर आहे; कारण विश्वाचा आध्यात्मिक गुरु भारत देश आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री. सत्यकाम कणगलेकर यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट

‘जे होऊन गेले, ते पालटता येत नाही, जे होणार आहे, त्यावर माझे नियंत्रण नाही; मात्र वर्तमानकाळात मी गुरूंना अपेक्षित असणारी आणि त्यांनी शिकवल्यानुसार कृती करू शकतो’, एवढेच माझ्या हातात आहे.

प्रेमळ, सकारात्मक आणि कर्तव्याचे निष्ठेने पालन करणार्‍या ओपा (खांडेपार, गोवा) येथील  ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती कालिंदी गावकर (वय ८५ वर्षे) !

ती प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून कामाला लागते. स्वतःचे वैयक्तिक आवरून झाल्यावर ती नामजप आणि व्यायाम करते.

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते.