कार्य आणि वाङ्मय यांच्या रूपाने कार्यरत असलेले समर्थ रामदासस्वामी !

‘माघ कृष्ण ९ या तिथीच्या दिवशी स्वतःची भगवद्भक्ती आणि ईश्वरोपासनेचे तेज यांच्या बळावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी समाधी घेतली.

रामराज्य आणि समर्थ रामदासस्वामी

‘रामराज्य’ या शब्दाचा आजही ‘परिपूर्ण आदर्श राज्य’ अशा अर्थानेच वापर होत असतो. जेथे कर्तव्यासाठी कर्तव्य आणि पावित्र्यासाठी पावित्र्य अशा धारणेचे अन् ‘एकमेकां साहाय्य करू’ अशा व्यवहाराचे सर्वच्या सर्व लोक आहेत, त्याला ‘रामराज्य’ म्हणतात.

पुढील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर नवीन सरकार ही भूमी परत घेईल !

‘कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘भूमी जिहाद’ केल्याचा आरोप केला.

वर्ष २०१९ च्या खटल्याचा वर्ष २०२४ मध्ये म्हणजे ५ वर्षांनी निकाल लागणे हे सरकारला लज्जास्पद !

‘शाळेच्या बसमध्ये ४ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने बसचालक आणि साहाय्यक महिला यांना दोषी ठरवले आहे. चालकाला ५ वर्षे सश्रम कारावास, तर साहाय्यक महिलेला ८ मास कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कारागृहात अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणी प्रशासकीय अधिकार्‍यांना कारागृहात ठेवले पाहिजे !

‘भाग्यनगर अमली पदार्थविरोधी पथकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये नायजेरियाचा अमली पदार्थ व्यावसायिक इवाला उडोका स्टँली याला कह्यात घेतले होते. चौकशीतून गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा व्यवसाय चालू असल्याचे उघड झाले आहे.

देशविघातक अमली पदार्थांवर अंकुश हवा !

अलीकडेच पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला. त्याचे बाजारमूल्य जवळपास ३ सहस्र ७०० रुपये कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेच्या निमित्ताने एकूणच हा विषय ऐरणीवर आला असून त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाविषयी महत्त्वाची भूमिका बजावणारा महाराष्ट्र !

संरक्षणदलास लागणार्‍या साधनसामुग्रीपैकी तब्बल ७० टक्के उत्पादने वर्ष २०१४ च्या आधी परदेशी होती, ती आता ३० टक्के झाली आहे. आज जगातील उत्तम शस्त्रसामुग्री भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे चालू आहे.

देवाची ओढ असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उडपी, कर्नाटक येथील कु. रामनाथ नायक (वय १० वर्षे) !

पूर्वी रामनाथलाही मांसाहार करायला पुष्कळ आवडत असे. मी त्याला मांसाहार न करण्याविषयी सांगितल्यापासून त्याने मांसाहार घेणे बंद केले.

साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) !

पू. मनीषाताईंनी त्यांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण केले आहे. त्यांची प्रत्येक कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी आणि साधनेला धरूनच असते.

मुलीवर साधनेचे संस्कार करणारे आदर्श पालक श्री. नारायण आणि सौ. नम्रता शिरोडकर !

माझ्या आई वडिलांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमुळे मला एका संतांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.