सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेसाठी ‘गोकुळ दूध’च्या वतीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची व्यवस्था !

सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या कालावधीत कोल्हापूर येथून जाणार्‍या भाविकांना, विशेषकरून गाडी चालकांना उत्तम प्रतीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची आवश्यकता असते.

हिंदूंना साधना शिकवणे अपरिहार्य !

‘जगातील सर्वश्रेष्ठ हिंदु धर्मात जन्म मिळूनही धर्मासाठी काहीच न करणारे हिंदू मरणाच्याच लायकीचे आहेत किंवा जगण्याच्या लायकीचे नाहीत’, असे काही जणांना वाटते; पण ते योग्य नाही. ‘त्यांना साधना शिकवणे’, हे हिंदूंचे कर्तव्य आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांना जामीन संमत !

२४ नोव्हेंबरला इंदोरीकर महाराजांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती; पण या दिवशी इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्यामुळे महाराजांनी न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत न्यायालयाने एक दिवस अगोदर जामीन संमत केला.

एस्.टी. बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘स्वाधार योजने’च्या अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना सिद्ध करावी, तसेच राज्यातील एस्.टी.च्या सर्व बसस्थानकांमध्ये दिव्यांगांसाठी १० टक्के स्टॉल्स राखीव ठेवावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय अधिकार्‍यांना दिले.

पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर ?

गेल्या काही मासांपासून विविध ठिकाणी झालेल्या भविष्यवाणींमध्ये ‘यापुढील काळात १२ वर्षांखालील मुलांना आरोग्याचा धोका अधिक आहे’, असे सांगण्यात आले होते.

उत्तराखंडचा धडा !

गेल्या ११ दिवसांपासून उत्तराखंडमधील सिल्कायरा आणि दंडनेगाव मधील बोगद्यात अडकून पडलेले ४१ मजूर बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. हे मजूर कधी बाहेर येतात, याकडे पंतप्रधानांपासून …

तुळशी विवाह !

‘दिवाळी’च्या दीपोत्सवानंतर येते ते तुळशीचे लग्न ! अजूनही महाराष्ट्रातील गावांत, तसेच गोव्यात तुळशीविवाह केला जातो. हिंदु धर्मात तुळशीला ‘पापनाशिनी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.

खलिस्तानी पन्नू याला अमेरिका भारताच्या कह्यात कधी देणार ?

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उघळून लावला होता. या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिली होती, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.