श्रेष्‍ठ हिंदु धर्म हाच भारताचा प्राण असून हिंदूंनी त्‍यावरील निष्‍ठा ढळू देऊ नये ! – डॉ. अ‍ॅनी बेझंट

हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्‍य आहे. हिंदूंनी डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे बोल नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, ‘‘जर तुम्‍हाला स्‍वतःचे भविष्‍य मौल्‍यवान वाटत असेल, तुम्‍ही मातृभूमीवर प्रेम करत असाल…

‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’मधील ‘लव्‍ह जिहाद’ला चाप लावणारा उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

‘२० वर्षीय हिंदु तरुणी आणि साडे १७ वर्षीय धर्मांध युवक ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’मध्‍ये एकत्र राहू इच्‍छित होते. या प्रकरणी धर्मांधाच्‍या विरोधात ‘उत्तरप्रदेश गुंडा कायदा’नुसार वर्ष २०१७ मध्‍ये फौजदारी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला होता.

मन शुद्ध असेल, तरच परमात्म्याचा आनंद मिळवता येतो !

‘जसजसा तुमचा आहार शुद्ध होईल, तसतसे तुमचे विचार शुद्ध होतील. जसजसा तुमचा संग शुद्ध होईल, तसतसे तुमचे कर्म शुद्ध होईल आणि जसजसे तुमचे कर्म शुद्ध होईल,

Hindu Rashtra Adhiveshan : प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर आज हिंदूंना आत्‍मभान नसेल, तर त्‍यांच्‍यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्‍या माध्‍यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ !

एकादशी माहात्‍म्‍य, व्रत आणि त्‍याची फलश्रुती !

‘एकादशी हे एकच व्रत असे आहे की, जे नेहमीप्रमाणे संकल्‍प वगैरे करून विधीपूर्वक घेण्‍याची आवश्‍यकता नसते; कारण हे व्रत जन्‍मतःच लागू होते. ते आमरण घडणे इष्‍ट आहे. एकादशी व्रत हे अन्‍य व्रतांस पायाभूत असल्‍यामुळे किमान पात्रता प्राप्‍त करून घेण्‍याची इच्‍छा असणार्‍यांनी एकादशी व्रत केलेच पाहिजे.

…हा देशद्रोह आहे कि नाही ?

भारतात क्रिकेट विश्‍वकप सामने चालू होते. बेंगळुरूमधील चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियमवर एकूण ५ सामने झाले. त्‍यापैकी या स्‍टेडियमवर एक सामना भारताचा न्‍यूझीलंडविरुद्ध झाला आणि पाकिस्‍तानचे २ सामने झाले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असणारे ढोकेगळी (जिल्‍हा बेळगाव)  येथील ९० वर्षीय सातेरी पाटील (नाना) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

‘आध्‍यात्मिक प्रगती गाठण्‍यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे सांगतांना श्री. सातेरी पाटील (नाना) म्‍हणाले, ‘‘जे काही गुरुदेवांनी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून सांगितले. ते ते मी आचरणात आणण्‍याचा प्रयत्न केला. त्‍याचे फळ मिळाले आहे…..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘सत्सेवा’ या विषयावर केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘नाम, सत्संग आणि सत्सेवा…’, असे साधनेचे टप्पे आहेत. सेवा ही पुढची पायरी आहे. नवीन साधकांना ‘नामजप करा’, असे सांगितले जाते. समष्टी सेवा केल्याने कितीतरी अधिक पटींनी लाभ होतात

नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले श्री. रामचंद्र शेळके (वय ६७ वर्षे) यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा येथील नाट्यकला वर्गातील साधकांना सांगितलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

‘पात्राच्‍या अंतरंगातील भावविश्‍व प्रसंगानुरूप साकार करणे, म्‍हणजे सात्त्विक अभिनय  !

पू. रत्नमाला दळवी, सुश्री (कु.) स्मिता जाधव आणि सौ. तनुजा निनाद गाडगीळ यांच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे

सेवा करतांना मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्या ज्या खोलीत सेवेला बसतात, त्या खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.