एस्.टी.चा विकास रोखणारे ‘गतीरोधक’ !

एस्.टी.चा विकास रोखणारे ‘गतीरोधक’ !

एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षात बसस्थानकांवर प्राथमिक सुविधाही नसणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद !

सरसकट कुणबी समाजाला प्रमाणपत्र द्यावे ! – उपोषणावर मनोज जरांगे-पाटील ठाम 

सरसकट कुणबी समाजाला प्रमाणपत्र द्यावे ! – उपोषणावर मनोज जरांगे-पाटील ठाम 

राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात ९ सप्टेंबर या दिवशी झालेली चर्चेची तिसरी फेरी निष्फळ ठरली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण अव्याहत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

पिंपरी (पुणे) नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी, पवना धरणातून ५ सहस्र ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग 

पिंपरी (पुणे) नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी, पवना धरणातून ५ सहस्र ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग 

मावळासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. ७ सप्टेंबरच्या रात्रीपासून मावळसह धरण परिसरात जोरदार पाऊस चालू आहे.

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे.

उलट-सुलट कसेही वाचले, तरी सारखाच अर्थ रहाणारा शब्द किंवा वाक्य म्हणजे ‘विलोमपद’ (पॅलिंड्रोम) !

उलट-सुलट कसेही वाचले, तरी सारखाच अर्थ रहाणारा शब्द किंवा वाक्य म्हणजे ‘विलोमपद’ (पॅलिंड्रोम) !

‘पॅलिंड्रोम’ (Palindrome) म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार, वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी उलट-सुलट कशीही वाचली, तरी सारखीच रहाते (शेवटाकडून आरंभाकडे वाचत गेेले, तरी पालटत नाही) मराठीत त्याला ‘विलोमपद’ म्हणतात.

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

‘द्वेषयुक्त भाषणा’ची व्याख्या करा !

‘द्वेषयुक्त भाषणा’ची व्याख्या करा !

‘भारतात जात, वर्ग, धर्म इत्यादींविषयी विशिष्ट गट आणि पक्ष यांच्याकडून कितीही प्रक्षोभक वा द्वेषयुक्त (हेट स्पीच) भाषणे केली जात असली, तरी त्यावर लोकशाहीची तिन्ही अंगे (प्रशासन, पोलीस आणि संसद) मौन बाळगतात,

जगाच्या अस्तित्वासाठी भारताचे तत्त्वज्ञान आवश्यक !

जगाच्या अस्तित्वासाठी भारताचे तत्त्वज्ञान आवश्यक !

भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. जगात अनेक देशांमध्ये परस्परांत शत्रुत्व आहे; पण भारताचे या सर्वांशी चांगले संबंध आहेत.

अंधविश्‍वास विज्ञानाविषयी कि अध्यात्माविषयी ?

अंधविश्‍वास विज्ञानाविषयी कि अध्यात्माविषयी ?

अध्यात्माचा अभ्यास नसलेल्या विज्ञानवाद्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर बोलणे, हा मूर्खपणा अन् टोकाचा अहंकार !