उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तळेगाव येथे ‘ठिय्या’ आंदोलन !

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हत्या प्रकरणातील इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आवारे कुटुंबीय, नातेवाइक आणि कार्यकर्त्यांनी १७ मे या दिवशी काढणार असलेल्या मोर्च्यास पोलिसांनी अनुमती दिली नाही.

बनावट कागदपत्रांद्वारे भूमी बळकावल्याची दक्षिण गोव्यात एका दशकात अनेक प्रकरणे !

दक्षिण गोव्यात बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या अनेक घटना गेल्या एका दशकात घडल्या आहेत. याद्वारे अनेक हेक्टर भूमी बळकावण्यात आली आहे.

सोलापूर शहरात २४० घंटागाड्यांची आवश्यकता; मात्र केवळ १९० गाड्याच उपलब्ध !

सध्या शहरातील कचरा संकलन करणार्या घंटागाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जुळे सोलापूरसह हद्दवाढ आणि शहरातील अनेक भागांत काही ठिकाणी २, तर काही ठिकाणी ४ दिवसांतून एकदा घंटागाडी येते.

हिंदूंनो, धर्मातील वर्णांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हिंदु धर्मात चार वर्ण आहेत. त्यावर टीका करतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि इतर धर्मियांना कळत नाही की, सर्वच क्षेत्रांत तसे आहे. साधनेच्या संदर्भात इतके भेद असणे, हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१० सहस्रांहून अधिक साधकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्य ब्रह्मोत्सव !

श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा प्रतिवर्षी साजरा होणारा जन्मोत्सव ही साधकांसाठी अनमोल पर्वणी असते ! प्रतिवर्षी श्रीगुरूंचे जे मनोहारी दर्शन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होते, ते भावदर्शन यंदा प्रत्यक्ष घडणार असल्यामुळे साधक डोळ्यांत प्राण आणून गुरुदेवांची वाट पहात होते !

नाकर्तेपणावर मलमपट्टी 

सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.

देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर    

वर्ष २०४७ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ३५ टक्के झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होऊ शकते. इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेल, तर स्वा. सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल.                         

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात पार पडला चंडी याग !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली.

२१ ते २८ मे या कालावधीत महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘वीर सावरकर गौरव यात्रे’च्या निमित्ताने…

आर्यावर्त, भारतभूमी इत्यादी आपल्या मायभूमीची आपणास प्रिय असलेली प्राचीन नावे, अर्थातच सुसंस्कृत लोकांना प्रिय रहातील. आमच्या मायभूमीला ‘हिंदुस्थान’ याच नावाने संबोधले पाहिजे.

पाक लष्कराच्या खोडसाळपणाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बिनतोड युक्तीवाद !

दीड हजार मैलांची सरहद्द आपल्याला आहे. त्यांना नाही का ? ते आत येऊ शकतात, आक्रमण करतात. तुम्हाला काय हरकत आहे ? असेच चुकून एक दिवस लाहोरपर्यंत जा आणि चुकून लाहोरही ताब्यात घ्या की !