मॅक्सिकोत हवेत उडणार्‍या गरम हवेच्या फुग्याला आग : पर्यटकांनी खाली उड्या मारल्या !

यात २ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३९ वर्षीय महिला आणि एक ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

बालिकेवर बलात्काराच्या प्रकरणी दोघा शिक्षकांना आजन्म कारावासाची शिक्षा

वरील दोघा नराधम शिक्षकांनी बालिकेला शाळेतील स्वच्छतागृहात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला होता. हा खटला लढत असतांना पीडितेच्या वडिलांची नोकरीही गेली होती. तथापि त्यांनी हार न मानता चिकाटीने लढा दिला.

अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार !

हे आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सासाराम (बिहार) येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतर हिंदूंचे पलायन !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदुच असुरक्षित आहेत, हेच अशा घटनांतून परत परत सिद्ध होतो ! आधी तुम्ही तुमचे प्राण वाचवा, जीव राहिला, तर अनेक घरे मिळतील ! – साहाय्य मागणार्‍या हिंदूंना पोलिसांचे उत्तर

मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात ६ धर्मांध मुसलमान घायाळ

रमझानच्या काळात बाँब बनवणे आणि त्याचा वापर हिंदूंना ठार मारण्यासाठी करणे, यांविषयी मुसलमानांचे धर्मगुरु, नेते, अभिनेते नसरुद्दीन शाह, पत्रकार राणा अयुब यांच्यासारखे लोक तोंड का उघडत नाहीत ?

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद भरतन् यांचे निधन

गोविंद भरतन् हे ‘भारतीय वाक्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष होते. मंदिरांशी संबंधित अनेक खटले त्यांनी लढवले आहेत. हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते नेहमी सहभागी होत असत.

बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या  

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन उडत आहेत तीन तेरा !

गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच कामगारांना कामावर घ्या ! – मुख्यमंत्र्यांचे हॉटेलमालकांना निर्देश

पेडणे येथे एका हॉटेल कर्मचार्‍याने नेदरलँड येथील एका महिलेवर केलेल्या विनयभंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत.

लैंगिक अत्याचारापासून  विदेशी पर्यटकाचे रक्षण करणार्‍या व्यक्तीचा सन्मान होणार !

नेदरलँडस्थित एका पर्यटकावर लैंगिक अत्याचार होण्यापासून रोखणारे युरिको डायस यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘शौर्य’ पुरस्कारासाठी युरिको डायस यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे.

तिघांना जीवदान देणार्‍या अंकुरकुमार प्रसाद याला मुख्यमंत्र्यांकडून १ लाख रुपयांचे बक्षीस

केंद्राकडे शौर्य पुरस्कारासाठी अंकुरकुमारच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सांगितले.