मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – ‘इन्फल्युएंझा’ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन मास्क घालावा कि नाही, याविषयी शासनाची भूमिका काय आहे ? ‘महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘आता मास्क घालण्याची वेळ आली आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मास्क घालायचा कि नाही ? घालायचा झाल्यास सर्वांनी घालावा का ? याविषयी शासनाने २३ मार्च या दिवशी सभागृहात निवेदन करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !
‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !
नूतन लेख
गोवा : पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सुपुर्द करण्यास समितीने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत मागितली
आरोग्य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्यामुळे ९ सिनेट सदस्यांच्या नियुक्त्या रद्द !
मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्या !
इयत्ता चौथीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जावा, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?
कच्चे तेल खाणे चुकीचे
गायीवर बलात्कार करणार्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला कळत नाही का ?