पाकने चीनकडून घेतलेली शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे ठरत आहेत कुचकामी !
चीनचा हाच इतिहास राहिला आहे. त्यामुळे पाकला देण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये तरी काय वेगळे असणार ? पाकिस्तानकडे चीनला जाब विचारण्याचे तरी धाडस आहे का ?
चीनचा हाच इतिहास राहिला आहे. त्यामुळे पाकला देण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये तरी काय वेगळे असणार ? पाकिस्तानकडे चीनला जाब विचारण्याचे तरी धाडस आहे का ?
मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !
‘नुसती धरणे बांधून दुष्काळाला तोंड देता येईल का ? धरणे बांधली; पण पाऊसच आला नाही, तर धरणांचा काय उपयोग ? ‘अमुक इतके दुष्काळामुळे मेले’, अशा बातम्या छापत रहाणार का ? असे होऊ नये म्हणून जनतेला साधनेची गोडी लावावी. जनतेने साधना केल्यामुळे अवर्षण किंवा पूर कधीच येणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आरोग्य विषयक संपन्नता ही बाजारात कुठेही विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. त्यामुळे आरोग्य हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अडचणीत वाढ ! ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्प आखणी !
वास्तविक महापालिकेतील एकूण १ सहस्र १२५ पदे रिक्त आहेत. त्यातील ३४० अत्यावश्यक पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कनिष्ट अभियंता, उद्यान कर्मचारी, अग्नीशमनदल यांसह अत्यावश्यक पदांचा समावेश रहाणार आहे.
अश्विनी जगताप यांच्याविषयीची एक बातमी ‘न्यूज पोर्टल’ आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हे एकूणच लिखाण ‘पेड न्यूज’सारखे असल्याचे एम्.सी.एम्.सी. समितीच्या निदर्शनास आले होते.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
महापालिका आणि विविध पर्यावरणवादी संस्था यांच्या माध्यमातून सहस्रो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी वृक्षगणना झाल्यावर निश्चितच दीड कोटीहून अधिक वृक्ष असतील, असा विश्वास पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे.
युद्धखोरीला चालना देण्यासाठी लागणार्या शस्त्रांची निर्मिती करायची आणि त्यातून आर्थिक लाभ कमवायचा, ही भांडवलशाही अमेरिकेची परंपरा आहे. अमेरिकेची ही कृती आर्थिक बस्तान जमवण्याचा राजमार्ग वाटत असली, तरी जगाला युद्धाच्या खाईत लोटणारी आहे, हे निश्चित !