जलतरण तलाव नूतनीकरणाचे सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्घाटन !

१ कोटी ३५ लाख रुपये व्यय करून जलतरण तलाव, फिल्टरेशन प्लाँट आणि इतर गोष्टी यांचे नूतनीकरण झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आता हा जलतरण तलाव सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.

सैदापूर (जिल्हा सातारा) येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून धाड !

अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! १६ लाख २६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन

पनवेल येथे १२ वीतील विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या !

विद्यार्थ्यांनो, इतके टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करा ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे तणावाला सामोरे न जाणार्‍या पिढीसाठी लवकरात लवकर धर्मशिक्षणाची सोय होणे अपेक्षित !

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

धुळे येथे शिवजयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर शिफा रुग्णालयाजवळ काही धर्मांधांनी विटा आणि दगड यांचा मारा केला. यात १७ जण घायाळ झाले.

थकित शुल्‍क परतावा मिळावा !

योजना कोणतीही असो, ती योग्‍य पद्धतीने चालू हवी. सरकार ज्‍यांच्‍यासाठी योजना काढते त्‍यांच्‍यापर्यंत त्‍या सुविधा पोचत नाहीत. सरकारने इच्‍छाशक्‍ती वाढवून योजना लाभार्थींपर्यंत पोचण्‍यातील अडथळे दूर करावेत, हीच अपेक्षा !

अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचा भांडाफोड करण्‍यासाठी हिंदूंनी संघटित व्‍हावे !

पानिपतच्‍या लढाईत सदाशिवराव भाऊ प्राणपणाने लढले, तसेच श्री. भाऊ तोरसेकर आपल्‍या शक्‍तीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्‍या विरुद्ध लढत आहेत. आपण हिंदूंनी अशा लढ्यात आपली शक्‍ती उभी केली पाहिजे.

हिंदु समाजाचा संघटित हुंकार : हिंदु जनआक्रोश मोर्चा !

गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात लोकशाहीच्‍या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्‍तबद्ध आवाज म्‍हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय.

स्‍त्रियांमधील थकवा आणि त्‍यावरील उपचार

‘सध्‍या प्रत्‍येकाच्‍या तोंडी सहज एक वाक्‍य येते, ‘‘आजकाल फारच थकायला होत आहे.’’ थकवा येण्‍याची कारणे काय ? उत्‍साह का वाटत नाही ? यांमागील कारणे जाणून घेऊन त्‍यावर उपचार करूया.

लागवडीतील सुकलेली रोपे आणि वेली यांचा आच्‍छादनासाठी उपयोग करावा !

आपल्‍या लागवडीतील सुकलेले प्रत्‍येक रोप किंवा वेलीची एकही काडी टाकून न देता त्‍याचा पुनर्वापर करावा. हे सर्व अवशेष कुजून झाडांना जीवनद्रव्‍ये उपलब्‍ध करून देतात.

दूध किंवा न्‍याहारी अंघोळीपूर्वी न घेता अंघोळ झाल्‍यावरच का घ्‍यावेत ?

अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्‍ये वृद्धी करते. अंघोळ केल्‍याने अग्‍नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्‍हा न्‍याहारी करावी. त्‍यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्‍यानंतरच न्‍याहारी करावी. आयुर्वेदोक्‍त दिनचर्येचे पालन करावे !