‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आजर्‍यात २५ सहस्र हिंदू रस्त्यावर !

हिंदु जनआक्रोश मोर्च्यात धर्मावरील विविध आघात रोखण्याचीही मागणी

सरकारने ब्रह्मगिरी पर्वत हा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर’ म्हणून घोषित करावा ! – छगन भुजबळ

त्र्यंबकेश्‍वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वतवरील अवैध उत्खननाचे प्रकरण

संभाजीराजे ‘धर्मवीर’ असल्याचे १०५ वर्षांपासूनचे पुरावे आहेत ! – विश्‍वास पाटील, लेखक आणि साहित्यिक

डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे ‘विक्रीयोग्य शीर्षक’ वापरल्याचा आरोप !

केंद्र सरकारकडून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर बंदी

केंद्र सरकारने ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेची उपशाखा म्हणून कार्यरत असणार्‍या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या आतंकवादी संघटनेवर बंदी घातली. गृह मंत्रालयाने टी.आर्.एफ्.ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले आहे. ही संघटना वर्ष २०१९ मध्ये अस्तित्वात आली होती.

येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी देऊन धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्यासह सरकारने कठोर धर्मांतरबंदी कायदाही करावा !

बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील दर्ग्याच्या शेतात सापडली हनुमानाची मूर्ती !

भूमी जिहादची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. हे रोखण्यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कायद्याप्रमाणे भूमी जिहादविरोधी कायद्याची आवश्यकता आहे !

७७ सहस्र एकरहून अधिक भूमी असलेल्या वक्फ मंडळाचा कारभार पारदर्शक नाही !

सरकारचे विविध विभाग आणि महामंडळे यांची यासाठीची स्वतंत्र संकेतस्थळे आहेत; मात्र ७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही.

रिवा (मध्यप्रदेश) येथे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू

हे विमान मंदिराच्या कळसाला धडकले. धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करणार्‍या २ मुसलमान भावांना अटक

‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’, अशी घोषणा देणारे अशा घटनांच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?