पाकच्या महिला हस्तकाने संरक्षण मंत्रालयातील लिपिकाला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात : गोपनीय कागदपत्रे ‘आय.एस्.आय.’ला पाठवली

सरकारने अशांवर देशद्रोहाचा खटला भरून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे कारण

हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू ‘खरे हिंदू’ आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बलुचिस्तानमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात १ जण ठार

अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या अफगाणी सैनिकांनी बलुचिस्तान प्रांतातील चमन भागात केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १ जण ठार आणि १२ हून अधिक जण घायाळ झाले. ‘या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे’

(म्हणे) ‘अफझल गुरु धर्मांध नव्हे, तर शिस्तप्रिय होता, मृत्यूनंतर जन्नतमध्ये प्रेषितांना भेटण्यास उत्सुक होता !’

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकात कोबाड गांधी यांचे विखारी मत ! अशी पुस्तके समाजात विद्वेष पसरवून जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करतात, हे समाजासाठी घातक आहे, याचा विचार होणे अपेक्षित होते ! सरकार आतातरी कारवाई करणार का ?

पुन्हा आपल्या मुलींची श्रद्धा न होण्यासाठी पुणे येथे ‘लव्ह जिहाद-एक भयाण वास्तव’ या विषयावर कार्यक्रम !

श्रद्धा वालकरच्या झालेल्या निर्घृण हत्येने आणि सामाजिक माध्यमावर अन् वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या वृत्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’ हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका गंभीर विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात येणार आहे, आजच नोंदणी करा.

बाराबाभळी (नगर) येथे २ दिवसांच्या इज्तेमाचे आयोजन !

जिल्ह्यातील बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीतील जामिया मोहमदिया इशातुल उलूम मदरशाच्या मैदानात १६ डिसेंबरपासून २ दिवसांचा ‘इज्तेमा’ हा धार्मिक कार्यक्रम चालू झाला आहे. या इज्तेमासाठी जवळपास १ लाख मुसलमान येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

माहीम (मुंबई), ठाणे आणि पेण (रायगड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

वारकरी संप्रदायाकडून आज ‘ठाणे बंद’ची हाक !

वारकरी संप्रदायाकडून १७ डिसेंबर या दिवशी ‘ठाणे बंद’ची हाक दिली असून त्यास आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे’’, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

रिक्शा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्शाची तोडफोड !

रिक्शा संघटनांच्या आंदोलनात सहभागी न होता रिक्शातून प्रवासी वाहतूक केल्याच्या रागातून अज्ञात व्यक्तींनी रिक्शाची तोडफोड केली. कसबा पेठ येथील उदय शिर्के यांनी या घटनेची तक्रार प्रविष्ट केली आहे.

डोळ्यांवर झालेली शाईफेक घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते ? – चंद्रकांत पाटील यांचा संतप्त प्रश्न !

लोकशाही पद्धतीने विरोध नोंदवण्यास माझा कोणताच विरोध नव्हता; पण आक्रमणकर्त्यांनी केलेले हे आक्रमण नियोजित होते.