हिंदूंच्या देवता पूजा करण्यायोग्य नसल्याचे शिकवणार्‍या ५ लाख शाळांवर सरकार पैसा उधळत आहे ! – भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

द्वेष शिकवणार्‍या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे.

नाताळच्या काळात हिंदूंच्या देवतांना सांताक्लॉजच्या स्वरूपात दाखवले, तर गुन्हा नोंदवू ! – बजरंग दलाची चेतावणी

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते हिंदूंच्या देवतांचे विडंबन करतात. त्यामुळे आता हिंदूंच्या संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजे !

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाच्या आईची तरुणीच्या भावांकडून हत्या

हिंदु तरुणींना लव्ह जिहादद्वारे फसवून त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणार्‍या मुसलमान तरुणांशी हिंदू कधी असे वागत नाहीत; मात्र मुसलमान तरुणीशी हिंदु तरुणाने विवाह केल्यावर अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या !

श्रीनगरमधील प्राचीन मशिदीच्या हिरवळीवर महिला आणि पुरुष यांना एकत्र बसण्यावर बंदी !

या मशिदीच्या आतमध्ये छायाचित्रे काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

कारागृहात असतांना पंडित नथुराम गोडसे यांना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न झाला होता !

भाजपचे केरळमधील नेते टी.जी. मोहनदास यांचा दावा

३ मुलांची आई असणार्‍या विवाहित हिंदु महिलेने विवाह करण्यास नकार दिल्याने विवाहित मुसलमान तरुणाने तिला जाळले !

समान नागरी कायदा नसल्याने मुसलमानांना अनेक विवाह करण्याची अनुमती मिळते आणि त्याचा ते अपलाभ उठवतात, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये जाऊन रहाणार आणि नंतर हिंदूंनाही वसवणार ! – जितेंद्र त्यागी यांची घोषणा

जितेंद्र त्यागी म्हणाले की, काही जिहादी आतंकवादी संघटना पाकिस्तानच्या साहाय्याने काश्मीरमध्ये हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करणार्‍यांच्या सुटकेच्या विरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

दोषींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर कारागृहातून सोडण्यात आले होते. त्यांनी १४ वर्षे शिक्षा भोगली आहे.

‘ट्विटर’ या विदेशी आस्थापनाकडून ‘कू’ या भारतीय आस्थापनाचे खाते बंद !

एरव्ही भाषण स्वातंत्र्याविषयी बोलणारे आता गप्प का ? ‘टि्वटर’च्या मनमानीपणाविषयी सरकारने त्याला जाब विचारला पाहिजे !

गुजरातमध्ये ४५ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला !

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा घटना घडत आहेत. केंद्र सरकार कायदा कधी करणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !