कुर्ला (मुंबई) येथील महिलेवर ३ धर्मांधांकडून बलात्कार !

अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !

‘भगवद्गीता’च विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

आताच्या शिक्षणव्यवस्थेत या भीषण समस्येवर मात करण्यासाठी काहीच तोडगा नसणे, हे मोठे अपयश आहे. मनातील कचरा साफ करून माणूस म्हणून जगण्यासाठी श्रीमद्भगवद्गीताच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.

अशा विश्वविद्यालयांवर बंदीच हवी !

अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. या वेळी त्यांनी ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील’, अशा शब्दांत धमकी दिली.

अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय में छात्रों की धमकी, ‘यह भूमि अल्लाह की है, यहां की मूर्तियां हटाएंगे !’

इन्हें सेक्युलरिज्म क्यों नहीं सिखाया जाता ?

(म्हणे) ‘शेवटच्या काळात ते हिंदुत्वाच्या विषाला बळी गेले होते !’

सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात असतांना पत्रकार निखिल वागळे यांनी मात्र त्यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक करण्यात धन्यता मानली.

नीमास्त्र

आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात ‘नीमास्त्र’ बनवून ते ताजेच वापरावे. निमास्त्राच्या फवारणीने पिठ्या ढेकूण (मिलिबग), रस शोषणार्‍या अळ्या यांचे नियंत्रण होते. बहुतेक किडी पानांच्या खालच्या बाजूने असतात. त्यामुळे तीन्हीसांजेच्या वेळी पानांच्या खालच्या बाजूने औषधाचे तुषारसिंचन करावे.’

सायंकाळी कोणती कामे करू नयेत ?

हिंदु धर्म आणि वास्तूशास्त्र यांमध्ये दिल्याप्रमाणे काही कामे सायंकाळच्या वेळी करू नयेत असे म्हटले असून याविषयी जाणून घेऊया.

लग्नसमारंभाच्या जेवणावळीच्या वेळी हे लक्षात घ्यावे !

‘लग्नसमारंभाच्या जेवणावळीच्या वेळी थोडे थोडेच वाढून घ्यावे. पदार्थ कितीही आवडीचा असला, तरी तो थोडाच खावा. स्वतःला न आवडणारा पदार्थ वाढून घेऊ नये. पानात काही टाकू नये. अन्नाला नावे न ठेवता चव घेऊन जेवावे.’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भेटल्यावर ‘त्या देवीचेच एक रूप आहेत’, असा भाव निर्माण झालेले आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रती भाव असलेले चेन्नईतील श्री. पलनिवेल !

श्री. पलनिवेल यांची (पू.) सौ. उमा रविचंद्रन् यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

अकोला येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

प्रथमच रामनाथी आश्रमात जाऊन आलेले श्री. विनायक राजंदेकर यांनीही अत्यंत भावपूर्ण स्थितीत आश्रमातील अनुभव कथन गेले. ते बोलत असतांना ‘आपणही रामनाथी आश्रमातच आहोत’, असाच अनुभव सर्वांनी घेतला.