हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता ! – प्रा. मुकुंद कवठणकर

‘‘देशात हिंदूंची केविलवाणी स्थिती झाली आहे. देवाची कृपा असल्याविना प्रयत्नांना यश येत नाही. त्यामुळे तरून जाण्यासाठी नामस्मरण करा, तसेच एकाकी कार्य करण्यापेक्षा सांघिकरित्या करा. आपण संघटित राहिलो, तर जिंकू !’’

हिंदु ग्राहकांना ‘हलाल’ अन्नपदार्थांची सक्ती नको, तर  ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत !

देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ? हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा बिनबुडाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !

भावपूर्ण दिवाळी कशी साजरी करावी ?

दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य श्रीगुरुचरणांशी जोडून आनंद घेऊया.

आकाशदीप

आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. हल्ली तुपाच्या दिव्याच्या जागी विजेचा दिवा आल्याने त्याला आकाशकंदिल म्हटले जाते. घराच्या द्वारात टांगलेल्या आकाशदीपामुळे घराभोवती असलेल्या वायुमंडलाची शुद्धी होते. याचेच प्रत्यक्ष वास्तूत टांगण्याचे दुसरे रूप म्हणजे लामणदिवा !

भाऊबीज (यमद्वितीया)

या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.

कृतघ्न तरुण !

‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ या ‘हलाल सर्टिफाईड’ आस्थापनांवर बहिष्काराची मागणी !

हिंदूंनो, भारत ‘हलाल’मुक्त करण्यासाठी देशभरात राबवण्यात येणार्‍या हलालविरोधी चळवळीत सहभागी व्हा !

धर्मावर होणारे आघात वैध मार्गाने रोखणे हे सर्वांचे कर्तव्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षण घेणे महत्वाचे आहे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म समजला की, त्याचे आचरण करणे सुलभ होते आणि त्यामुळे धर्माविषयी स्वाभिमान निर्माण होतो. परिणामी आपण धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सक्षम बनतो.

अमेरिका-युरोप येथे वाढली आयोडिन औषधांची मागणी

अणूबाँबमुळे होणार्‍या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात.