पाकिस्तानमध्ये शीख तरुणीचे अपहरण, धर्मांतर आणि मुसलमानाशी विवाह लावून दिल्याची घटना !

शिखांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन
अपहरणामागे प्रशासनाचाही हात

पाकिस्तानमध्ये हिंदु नागरिकावर ईशनिंदेचा खोटा आरोप करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न !  

भारतात प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचा अवमान होत असतांना आरोपींना कठोर शिक्षा करणारा कोणताही कायदा नाही !

टोंक (राजस्थान) येथील गावात गोहत्येमुळे तणाव

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून तेथे हिंदूंवर सातत्याने विविध आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध करणे आवश्यक !

हिंदू धर्मांतर करण्यामागील कारण !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी.असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘स्व’च्या स्वातंत्र्याचा संघर्ष अद्यापही चालूच ! – डॉ. सुधांशू त्रिवेदी, खासदार, भाजप

‘‘भारत म्हणून आम्हाला जगावर वर्चस्व करायचे नाही, तर आम्हाला जगाला प्रेरित करायचे आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न नाही, तर जगात ‘विश्वगुरु’ व्हायचे असून त्या दिशेने वाटचाल करत आहोत.’’

आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे कर्म किंवा त्रास हे कारणीभूत असू शकतात !

पठाण’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या मुलाखतीत अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून पुन्हा पाकिस्तानप्रेम व्यक्त !

वारंवार पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेमी जनतेने त्यांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावे !

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील पुस्तक मेळ्यामध्ये लावण्यात आले सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

स्वातंत्र्यसैनिक स्व. नारायणदास खत्री यांच्या शताब्दी सभारंभानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सध्याच्या शिक्षणपद्धतीत पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता ! – सरन्यायाधीश रमणा

भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीविषयी खंत व्यक्त करत ती ब्रिटीशकालीन पद्धतीसारखीच असल्याचे सांगितले. यामध्ये पालट घडवून आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

योगी अरविंद यांना अपेक्षित राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ७५ वर्षांपूर्वी योगी अरविंद यांचे अवतरण होणे आणि त्यांच्या १५० व्या जयंतीला भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असणे, ही एक विलक्षण गोष्ट !