खाद्यपदार्थांच्या संदर्भात विवेक जागृत ठेवावा !

सुकामेवा खर्चिक वाटत असल्यास गूळ-शेंगदाणे, तीळ-गूळ, भाजलेले फुटाणे, डिंकाचे किंवा मेथीचे लाडू यांसारखे पौष्टिक पदार्थ भुकेच्या प्रमाणात खावेत. पोषणमूल्यहीन आणि आरोग्य बिघडवणारे पदार्थ खाण्यापेक्षा पौष्टिक, सात्त्विक आणि नैसर्गिक पदार्थ खावेत.

श्रीलंकेची दुःस्थिती हा वंशवादी राजकारण्यांसाठी मोठा धडा !

श्रीलंकेत आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर नियंत्रण मिळवणे, हे तेथील जनतेच्या शक्तीचे प्रतीक आहे. हुकूमशाही, भाऊबंदकी, विकृत पुंजीवाद आणि अहंकार यांनी श्रीलंकेला कधीही न संपणार्‍या आर्थिक दुष्टचक्रामध्ये अडकवले. असे करणार्‍या कुटुंबाला जनतेने शेवटी पिटाळून लावले.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’.

यज्ञाचे वैज्ञानिक महत्त्व !

‘यज्ञयागामुळे प्रदूषण आणि साधनसंपत्तीची हानी होते’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी त्याचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतील का ?

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

प्रवासाच्या वेळी शक्य असल्यास साधकांनी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने ठेवावीत. सहप्रवाशांना त्यांचे महत्त्व सांगून प्रसार करावा.

साधकांवर आलेले वाईट शक्तींचे आवरण काढण्याची एक लाभदायक पद्धत !

वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.

तळमळीने सेवा करणारे आणि संशोधक वृत्तीचे फोंडा (गोवा) येथील श्री. आशिष सावंत (वय ४५ वर्षे) !

श्रावण कृष्ण एकादशी (२२.८.२०२२) या दिवशी श्री. आशिष सावंत यांचा ४५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाले. या भावसोहळ्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध करत आहोत.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या संर्दभात आलेल्या बुद्धीअगम्य अनुभूती

यंदा झालेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या काळात पू. नीलेश सिंगबाळ यांच्या सहवासात पुष्कळ चैतन्य जाणवत असे. मनाला शांती जाणवत असे. त्यांच्याकडे पहाते, तेव्हा ते एखाद्या ऋषींप्रमाणेच दिसतात.

श्री. अतुल बधाले यांच्या नावातील अक्षरांचा सुचलेला अर्थ

सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अतुल बधाले यांचा श्रावण कृष्ण दशमी (२१ ऑगस्ट २०२२) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त श्री. धैवत वाघमारे यांना त्यांच्याविषयी सुचलेली कविता आणि त्यांच्या नावाचा अर्थ येथे देत आहोत.