अकोला येथील रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्यावर पसार !

शहरातील विविध उपाहारगृहांत कांबळे यांनी पीडित तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याचा, तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अपरिपक्व लोकशाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये त्यांच्या कार्यकाळात विनामूल्य वितरणाचे कोणतेही आमीष न दाखवता सुशासन आणि पोषक वातावरण निर्मिती यांद्वारे ते करून दाखवले आहे. तोच प्रयत्न पंतप्रधानांनी आता पुढाकार घेऊन देशपातळीवर करावा !

तरुणींचा विनयभंग करणारा ट्रॅव्हल्सचा धर्मांध चालक पोलिसांच्या कह्यात !

येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या २ तरुणी भाग्यनगरहून यवतमाळला जाण्यासाठी खुराणा ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या. ट्रॅव्हल्सच्या धर्मांध चालकाने पहाटे या तरुणींचा विनयभंग केला. तरुणींनी आरडाओरडा केल्याने चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण सहप्रवाशांनी त्याला पकडले.

अशांना देशभक्त म्हणू शकतो का ?

तिरंगा हा देशाचा ध्वज आहे. या देशाचे नागरिक तो फडकावतात; मग तो घरांवर का लावावा ? ध्वज लावल्यानेच देशभक्ती सिद्ध होणार आहे का ? – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

सामाजिक माध्यमांच्या आधारे वनस्पतींची लागवड करतांना घ्यावयाची काळजी !

सामाजिक माध्यमांतून किंवा अन्य माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार लागवड करत असतांना प्रथम त्यांचा संपूर्ण अभ्यास करावा. अन्यथा त्यांची लागवड केलेल्या भूमी नापिक बनण्याची शक्यता आहे, तसेच त्या वनस्पतींपासून लाभ होण्याऐवजी अधिक प्रमाणात हानीच होण्याची शक्यता आहे.’

सनातन पुनर्नवा चूर्ण

‘सनातन पुनर्नवा चूर्ण’ हे औषध आता उपलब्ध आहे. येथे ‘प्राथमिक उपचार’ सांगितले आहेत. याचे अन्य विकारांतील सविस्तर उपयोग त्याच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषध वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावे.

गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ?

आजच्या लेखात गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ? याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहोत.

‘सर्वनामांचे प्रकार’ आणि त्यांचा भाषेतील वापर !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.

विज्ञानाची प्रगती ?

पूर्वीच्या काळी लोक साधना करत असल्यामुळे त्यांच्यावर संस्कार होते. समाज सात्त्विक होता, त्यांना योग्य-अयोग्य याची जाण होती आणि म्हणूनच भारत महासत्ता होता. भारताला पुन्हा महासत्ता बनवायचे असेल, तर धर्मशिक्षण देऊन समाज सात्त्विक होणे आवश्यक आहे.