उत्तरप्रदेश पोलिसांकडून विहिंपचे सह जिल्हामंत्री यांना अमानुष मारहाण !

एरव्ही मुसलमान धर्मगुरु अथवा नेते यांच्यासमोर नांगी टाकणारे पोलीस हे हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या विरोधात मात्र कठोर कारवाई करतात, हे लक्षात घ्या !

देहलीतील दंगलीच्या प्रकरणातील धर्मांधाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

मुसलमानबहुल भागात धर्मांध आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नेहमीच आक्रमणे होतात, हे आता नवीन राहिलेले नाही; मात्र याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत !

‘८ दिवसांत पूर्ण कुटुंबाला ठार करू !’ – उत्तरप्रदेशातील हिंदूला धमकी

प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंना जीव मुठीत धरून रहावे लागणे अपेक्षित नाही ! संबंधित धर्मांधाला पकडून कठोर शिक्षा होणे आवश्यक !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होतील.’

हिंदूंच्या सणांच्या वेळी २३०; मात्र मशिदींवरील भोंग्यांवर केवळ २२ खटलेच प्रविष्ट ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंच्याच संदर्भात दुटप्पीपणा करणार्‍या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळीच खडसवा !

जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

साधना आणि धर्मपालन करणार्‍या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्‍या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे.

जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांतील अधिवक्त्यांकडून विविध सूत्रांवर युक्तीवाद !

धनुष्यबाण चिन्ह हवे; मात्र उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नसल्याची शिंदे गटाची सर्वाेच्च न्यायालयात प्रथमच मान्यता !

राज्यात ५ वर्षांत नक्षलवाद्यांच्या भरतीचे प्रमाण उणावले !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !