सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2022/04/17162008/jeevandarshan_4_ppdr_C.jpg)
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होतील.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले