तालिबानी पद्धतीने हिंदूंची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी !

तालिबानी पद्धतीने हिंदूची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्या वतीने करण्यात आली.

गोव्यात पंचायत निवडणूक १० ऑगस्टला

पंचायत निवडणूक घोषित झाल्यास राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि ११ आणि १२ ऑगस्ट या दिवशी गोवा विधानसभेचे कामकाज करण्यास अडचण येईल. त्यामुळे न्यायालयाने विनंती स्वीकारावी. सरकारची ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

भटकळ नगरपालिका मंडळाच्या कार्यालयावर उर्दू भाषेतील फलक

पालिका महामंडळाने राष्ट्रभाषा हिंदीतून फलक का लावले नाहीत ? त्यापेक्षा उर्दू भाषा त्यांना जवळची वाटली का ? यातून कर्नाटक पालिका महामंडळाची प्रवृत्ती दिसून येते !

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु मक्कल कच्छीच्या (हिंदु जनता पक्षाच्या) कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथ आणि फलक प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथप्रदर्शनाला उपस्थितांपैकी अनेक जणांनी भेट देऊन ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच काही जणांनी ग्रंथ विकतही घेतले. कार्यक्रमस्थळी फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हिंदु असल्याचे सांगून शाकिबकडून विद्यार्थिनीवर अनेक मास बलात्कार !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार दंडित करण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

धाराशिव नामांतराच्या निर्णयाचे शहरात मिठाई वाटून स्वागत !

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘उस्मानाबाद’ शहराचे पूर्ववत् ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय २९ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आल्याचे वृत्त समजताच शहरात …

आषाढी वारीच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेकडून वारकर्‍यांना सुविधा देण्याचे नियोजन !

सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या आल्यानंतर वारकर्‍यांना आरोग्यसुविधा देण्यासाठी दीड सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

वणी (यवतमाळ) येथे अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांवर दागिने गहाण ठेवण्याची वेळ !

शेतकर्‍यांवर वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे, असे काही शेतकर्‍यांनी सांगितले.