
वणी (यवतमाळ), ३० जून (वार्ता.) – पाऊस नाही, दुबार पेरणीचे संकट, योग्य बियाणे उपलब्ध नाही, तसेच प्रशासनाचे साहाय्य नाही यांमुळे येथील शेतकरी त्रस्त आहेत. शेतकर्यांवर वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे, असे काही शेतकर्यांनी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !