गायीचे पाय बांधून तिच्यावर बलात्कार करणारा शहरे आलम याला अटक
अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
इम्रान खान नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतः ‘सुरेंद्र सिंह’ असल्याचे सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
एक्स मुस्लिम्स् ऑफ केरला ही संघटना मतभेद, निंदा आणि स्वधर्माचा (इस्लामचा) त्याग सहजतेने करता यावा, यासाठी प्रयत्न करते.
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा केल्यानंतरही अशा घटना थांबलेल्या नाहीत. याचाच अर्थ धर्मांध कायद्यांना भीत नाहीत, हे लक्षात येते !
साहाय्यक प्राध्यापक डॉ. लालन कुमारनी २३ लाख ८२ सहस्र २२८ रुपयांचे संपूर्ण वेतन धनादेशाच्या रूपात महाविद्यालयाला परत केले होते.
लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा केला पाहिजे, तसेच समान नागरी कायदाही संमत केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारवर दबाव निर्माण आणावा, असे हिंदूंना वाटते !
तमिळनाडूतील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् (अखिल भारतीय अण्णा द्रविड प्रगती संघ) या पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम् आणि के. पलानीस्वामी यांच्या गटांत चढाओढ चालू आहे.
आणखी किती आतंकवाद्यांना ठार मारल्यानंतर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपणार आहे ?
अशा गुन्ह्यांसाठी सरकारने स्वतंत्र कायदा करून त्यात जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक !
राष्ट्रीय प्रतीक असणार्या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.