पलूसचे साक्षात्कारी संत सद्गुरु समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११४ व्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ !

सद्गुरु समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११४ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम २२ एप्रिलपासून चालू झाला आहे. प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत भजन होत आहे. ९ मे या दिवशी भव्य रथोत्सव होणार असून १० मे या दिवशी पुण्यतिथी सोहळा होणार आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना मुसलमानांची दिशाभूल करते ! – शेख जीना, अध्यक्ष, गोवा हज समिती

गोव्यातील धार्मिक सलोखा आणि शांती भंग होण्यापूर्वीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर शासनाने बंदी घालावी !

संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेसाठी २५३ भोंगे सिद्ध !

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या येथे होणार्‍या सभेला अनुमती मिळताच सिद्धतेने वेग घेतला.

संभाजीनगर येथील १० चौकांत मनसेच्या फलकाजवळ शिवसैनिकांनी लावले फलक !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरा होणे नाही’, असे फलक युवा सेनेकडून शहरातील प्रमुख १० चौकांत लावले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुसलमान समाजासाठी ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

एकीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे भोंग्यावरून कणखर भूमिका घेत असतांना सांगली शाखेकडून ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन आश्चर्यकारक आहे !

गोवा सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा !

‘‘एक सहस्र वर्षांपासून गोव्यातील जनतेची भाषा ही मराठी आहे. पोर्तुगीज काळातही सामान्य समाज सर्व व्यवहार मराठीतूनच करत होती. १९ व्या आणि २० व्या शतकात गोव्यात मराठी वाङमयाची निर्मिती झाली. गोव्यात आजही १० हून अधिक मराठी वृत्तपत्रे आहेत.

वैद्य (कै.) अनिल पानसे यांचे कार्य अलौकिक ! – केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

गुरुवर्य वैद्य (कै.) अनिल पानसे स्मृती गौरव ग्रंथाचे प्रकाशन ! ‘‘या ग्रंथात वैद्य (कै.) अनिल पानसे यांचे आयुर्वेदाविषयीचे लेख, केस पेपर, औषधी आणि कल्प यांचे संकलन जसे आहे, तसेच विद्यार्थी अन् वैद्य यांना मार्गदर्शन करणारे साहित्य आहे.

(म्हणे) ‘सेंट फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ नव्हे’ म्हणणारे सुभाष वेलिंगकर ढोंगी !’ – चर्चिल आलेमाव

गोमंतकीय हिंदूंच्या पूर्वजांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविषयी काहीही न वाटणारे गोव्यातील धर्मांतरित ख्रिस्ती प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात, यात नवल नाही !

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’