सरकारी मदरसे धर्मिक शिक्षण देऊ शकत नाहीत ! – गौहत्ती उच्च न्यायालय

सरकारी मदरशांना सामान्य शाळांमध्ये परावर्तीत करण्याच्या आसाम राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन

‘कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता केवळ वरवरचे उपाय करणारी आणि त्यामुळे राष्ट्राला देशोधडीला लावणारी सर्वपक्षीय सरकारे !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी वाढण्याचे मूळ कारण म्हणजे समाजाला सात्त्विक बनवणारी साधना न शिकवणे. केवळ हिंदु राष्ट्रातच रामराज्याची अनुभूती येईल.’

‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !

उडुपी (कर्नाटक) येथील आणखी एका महाविद्यालयात हिजाबवर बंदी

पूर्वी या मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून येत नव्हत्या; मात्र गेल्या २० दिवसांपासून त्यांनी हिजाब घालून येण्यास प्रारंभ केला आहे. जर असे आहे, तर यामागे कोणते षड्यंत्र आहे, याचा शोध सरकारने घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

महाराष्ट्रात विजेच्या धक्क्याने २ सहस्र ६५७ जणांचा मृत्यू !

शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत महावितरणने प्राधान्याने सुरक्षेचे उपाय योजणे आवश्यक !

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अल्प झाल्याने निर्बंध अल्प करू ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाबाधितांची संख्या मार्चअखेरीस पुष्कळ अल्प होणार !

किल्ले भुदरगडावरील पश्चिम तटबंदीच्या संरक्षक चिलखती माचीने घेतला मोकळा श्वास !

प्रजासत्ताकदिनानिमित्ताने मावळा प्रतिष्ठानने ३ दिवस मोहीम घेऊन ही कामगिरी केली. संरक्षक माची झाडे, वेली, काटेरी वनस्पती यांनी आच्छादली होती.