महंत मावजीनाथ महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्याला त्वरित अटक करण्यात यावी !
अशी मागणी का करावी लागते ? आक्रमण झाल्यावर लगेचच प्रशासन कारवाई का करत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? आक्रमण झाल्यावर लगेचच प्रशासन कारवाई का करत नाही ?
या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
केवळ निलंबन नको, तर बडतर्फच करायला हवे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे देवस्थानच्या भूमींमध्ये घोटाळा केला जातो, हे दुर्दैवी !
गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, राज्य सरकार दि.बा. पाटील यांच्या नामकरणाचा ठराव मांडत नाही, तोपर्यंत प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाहीत.
हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
सनातनच्या साधिका श्रीमती रेखा साने यांचे पती हिराजी साने (वय ७६ वर्षे) यांचे १० जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा करणारी बांगलादेशी घुसखोर महिला कनिझ फातिमा हिला देहली येथे अटक करण्यात आली. तिच्याकडून ७१ लाख रुपये रोख रक्कम आणि २ महागड्या चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या.
बांग्लादेशी घुसपैठियों पर कार्रवाई कब होगी ?