पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा ! – डॉ. संभाजी खराट, उपसंचालक, माहिती कार्यालय, कोल्हापूर विभाग 

चांगल्या समाज निर्मितीमध्ये पत्रकारांचा वाटा मोठा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यांसाठी पत्रकारांनी आता दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे.

सातारा जिल्ह्यात घरफोडींचे सत्र चालू !

दरोडेखोरांपासून पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, हे चिंताजनक आहे. काळाची आवश्यकता लक्षात घेऊन सामान्य जनतेने लकरात लवकर स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे.

भाजपा का पराभव होना चाहिए, सनातन धर्म नष्ट होना चाहिए ! – तमिलनाडु कांग्रेस के अध्यक्ष अलागिरी

हिन्दूद्वेषी कांग्रेस को राजकीय स्तर पर नष्ट करें !

हिंदुद्वेषी काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवा !

भाजपचा पराभव झाला पाहिजे. सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे. काँग्रेस आघाडीचा मुख्य उद्देश सनातन धर्म नष्ट करणे हा आहे. त्यासाठी काँग्रेसने टिकून राहिले पाहिजे, असे विधान तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांनी केले आहे.

हिंदूंनो, व्यासपिठाचा सन्मान राखणे, हा आपला धर्म आहे, हे लक्षात घ्या !

आज हिंदूंचा अहंकार साधनेच्या अभावामुळे उंच शिखरावर आढळतो. त्यात व्यासपिठावर आसनस्थ झालेल्या अतिथींना जरी विनम्रतेने त्यांच्या चुकीची जाणीव करवून दिली, तरी त्यांचा अहं त्वरित दुखावला जातो.

दळणवळण बंदीच्या काळात जनतेला गोवा प्रशासनाकडून लाभलेला सकारात्मक प्रतिसाद आणि पुणे प्रशासनाचा अनुभवलेला सावळागोंधळ !

हिंदु राष्ट्रातील प्रशासन किती कार्यतत्पर असेल, याची थोडीशी चुणूक उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी सौ. आर्. मेनका यांच्या उदाहरणावरून लक्षात येईल !

विदेशातून निधी घेऊन त्याचा हिशोब न देणार्‍या भारतातील बिगर सरकारी संस्थांचा सुळसुळाट वेळीच रोखायला हवा !

‘हे लाखो कोटी रुपये अनेक देश भारतातील बिगर सरकारी संस्थांना का आणि कशासाठी देतात ? संस्था या पैशांचे काय करतात ?’, हे प्रश्न सर्वांनाच पडतात. त्यामुळे या संस्थांचे खरे स्वरूप उघड व्हावे, या हेतूने पुढील लेख प्रसिद्ध करत आहोत…

अमेरिका-पाकिस्तान आणि चीन-पाकिस्तान यांच्यात भारतद्वेषातून झालेली मैत्री अन् त्यांची भारतावर होत असलेली दादागिरी !

भारताची कुरापत काढणे, हा पाकिस्तानचा उद्योग तर भारताचे प्राबल्य वाढू नये; म्हणून अमेरिकेचा पाकला पाठिंबा ! पाक-चीनच्या मैत्रीचे कारणही ‘भारतद्वेष’ हेच आहे !

धर्मो रक्षति रक्षित: ।

सूर्य, चंद्र, तारे, नदी, वारा, पक्षी, झाडे आदी सगळे आपल्या धर्माच्या कक्षेत राहून जीवन जगतात. केवळ एकटा मनुष्य हाच हळूहळू स्वधर्म विसरून जगू लागला. त्याचीच शिक्षा म्हणून संपूर्ण जगात आज निर्माण झालेली ही भीषण परिस्थिती आहे.