मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एकाच कुटुंबातील १५ मुसलमानांची हिंदु धर्मात ‘घरवापसी !’
ज्या हिंदूंचे छळ, बळ, कपट, आमीष दाखवून धर्मांतर करण्यात आले आहे, तसेच ज्या हिंदूंनी भीतीपोटी धर्मांतर केले आहे, त्या सर्वांनी या कुटुंबाचा आदर्श समोर ठेऊन घरवापसी केली पाहिजे आणि सरकारनेही त्यांना संरक्षण दिले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !