|

नवी देहली – हा देश नेहरू, गांधी, ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आहे. भारताच्या स्वातंत्र्याची ७४ वर्षे झाली, तरीही ‘बाबरी मशीद कुणी पाडली नाही’, हे सांगतांना मला लाज वाटते. हा निष्कर्ष आपल्याला कायम सतावत राहील, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केले. ते काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी बोलत होते.
पूर्व केंद्रीय मंत्री और #Congress के सीनियर नेता @PChidambaram_IN ने बाबरी मस्जिद के विध्वंस पर दिया बड़ा बयान..#PChidambaram #BabriMasjid #BabriMasjidDemolitionhttps://t.co/i1ZONJZnVY
— Times Now Navbharat (@TNNavbharat) November 10, 2021
चिदंबरम् पुढे म्हणाले की, ६ डिसेंबर १९९२ ला जे काही घडले, ते अत्यंत चुकीचे होते. या घटनेने आपल्या राज्यघटनेची अपकीर्ती झाली. सर्व आरोपी निर्दोष सुटले. त्यामुळे जेसिका लाल हिला कुणी मारले नाही, तसेच बाबरी मशीद कुणीही पाडली नाही. वेळ निघून गेल्यामुळे दोन्ही पक्षांनी ते (अयोध्या निकाल) मान्य केले. दोन्ही बाजूंनी ते मान्य केल्यामुळे तो योग्य निर्णय ठरला; पण दोन्ही पक्षांनी मान्य केलेला हा निर्णय योग्य नाही.’ देहली येथे एका बारमध्ये जेसिका लाल हिची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणी अद्याप कुणालाही दोषी ठरवून शिक्षा करण्यात आलेली नाही.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
मूर्तीवर रासायनिक लेपन करणार कि नाही ? याविषयी अद्यापही अस्पष्टता !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !