समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

आमचा हिंदु धर्म श्रेष्ठ का आहे, हे दर्शवणारी काही उदाहरणे

आम्हाला गर्व वाटायला हवा की, आपण हिंदु आहोत. आपला जन्म हिंदु परिवारामध्ये झाला आहे.’

प्राचीन आणि वैभवशाली अशा हिंदु धर्माची महती !

आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती. ते ‘सुवर्णाचे युग’ म्हणून प्रसिद्ध होते. वाङ्मय, सभ्यता, कला, विज्ञान, उद्योग, व्यापार सगळे कसे कळसाचे होते.

हिंदु तेजा जाग रे !

काँग्रेसी, साम्यवादी, समाजवादी आणि त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे सर्वजण पौरुषहीनतेचे उघड उघड प्रचारक आहेत. ते त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या विषारी विचारांद्वारे हिंदूंना इतिहासापासून परावृत्त करत आहेत, हे लक्षात घेऊन वैचारिक प्रतिकार करण्यास शिकून सिद्ध व्हायला हवे.

दबाव निर्माण केल्यावर कारवाई करणारे निष्क्रीय पोलीस !

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

केळीची पाने : पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त

भाग्यनगरमधील (हैद्राबाद) एका शास्त्रज्ञाने शोधले की, केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील, पानातील जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्ल्यानंतर कर्करोग (कॅन्सर) वाढवणारी ग्रंथी हळूहळू निष्क्रीय होत जाते.

दिवाळीत सात्त्विक वस्तूंचा वापर करून सजावट केल्यास देवतांच्या तत्त्वाचा लाभ होतो !

आज हिंदूंना ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ या गोष्टींविषयी ठाऊक नसल्याने त्यांना प्रत्येक विदेशी वस्तूविषयी प्रेम वाटते अन् दैनंदिन जीवनात त्यांच्याकडून विदेशी वस्तूंचा सर्रास वापर केला जातो.

वर्ष १९५० आणि १९५१ मधील हळदी-कुंकवाच्या निमंत्रणातून हिंदु संस्कृतीतील लक्षात येणारी काव्यात्मकता आणि रसिकता !

चैत्र मासीचे हळदी कुंकुम् यावे घेण्यासी । गोड भेटीचा आपुल्या द्यावा आनंद हो मजसी ।।

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या पू. (सौ.) योया वाले यांचे ‘समष्टी संतपद’ घोषित केलेल्या सोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘३०.१०.२०२१ या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या सौ. योया वाले यांनी ‘समष्टी संतपद’ प्राप्त केल्याचे घोषित केले, त्या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.

तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा लावणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी असणे

‘हिंदु धर्मात सांजवेळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोति, श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणण्याची परंपरा आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगातही ही परंपरा टिकून आहे. देवापुढे तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावतात.